शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

अहमदनगर जिल्ह्यातील १२ तालुक्यात दुष्काळ जाहिर करावा : खासदार दिलीप गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 17:43 IST

जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्याने खरीप व रब्बी पिके वाया गेली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जिल्ह्यातील १२ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार दिलीप गांधी यांनी केली आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्याने खरीप व रब्बी पिके वाया गेली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जिल्ह्यातील १२ तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार दिलीप गांधी यांनी केली आहे.जामखेड, कर्जत, नगर, नेवासा, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगांव, पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपू र जिल्ह्यातील खरिप पिकांपाठोपाठ रब्बी पिकांची पेरणीच झालेली नाही. थोडीफार पेरणी झाली होती, ती सुध्दा पिके जळी लागली आहेत. जनावरांच्या चा-यांचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला असून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतही कोरडे पडत आहेत. शेतक-यांच्या पुढे फळबागा जगविण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. फळबागांना टँकरने पाणी देण्याचे काम चालू असून टँकरमध्ये नेमके कुठून पाणी आणायचे हा सुध्दा प्रश्न शेतक-यांना भेडसावत आहे. काही तालुक्यांमध्ये अतिअल्प पाऊस झाल्याने पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. या पार्श्वभुमीवर शासनाने १२ तालुक्यांमध्ये त्वरीत दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDilip Gandhiखा. दिलीप गांधी