शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शहरांना जोडणारी लालपरी गावाकडे फिरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST

अहमदनगर : सध्या कोरोना रूग्णांची संख्या सुरू असली तरी बसेस सुरू आहेत. ग्रामीण भागातील बससेवा बंद असली तरी प्रमुख ...

अहमदनगर : सध्या कोरोना रूग्णांची संख्या सुरू असली तरी बसेस सुरू आहेत. ग्रामीण भागातील बससेवा बंद असली तरी प्रमुख शहरांना जोडणारी बससेवा सुरु आहे. शहरांना जोडणारी लालपरी गावाकडे फिरकत नसल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठे हाल होताहेत.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी प्रवाशी कामानिमित्ताने नियम पाळत प्रवास करत आहेत. शहरातील माळीवाडा, तारकपूर व स्वस्तिक बसस्थानकावरून बसेस धावत आहेत.

.............

रोज ४०० बसेस

सध्या जिल्हा मुख्यालयावरुन रोज ४०० बसेस ये-जा करतात. ग्रामीण भागातील निवडक ठिकाणी आणि राज्यातील विविध भागातून तारकपूर आगारात दररोज ४०० बसची ये-जा सुरु असते.

...............

नो वेटिंग (बॉक्स)

सध्या मुंबई, पुणे, कल्याण, नाशिक, औरंगाबाद यासह विविध महत्त्वाच्या शहरासाठी बससेवा सुरु आहे. तारकपूर, माळीवाडा आणि स्वस्तिक बसस्थानकावरून बससेवा सुरु आहे. मात्र आगाऊ बुकिंग व्यवस्था सुरु असली तरी कुठेही वेटिंग नाही.

रातराणी केवळ १०

सध्या तारकपूर, माळीवाडा बसस्थानकावर १० रातराणी रात्री बसेस सुरू आहेत. या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या

कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना जिल्ह्याच्या बाहेर जाणाऱ्यांची संख्या थोड्या प्रमाणात घटली आहे. कोरोनामुळे बहुतांशी काम घरूनच सुरु असल्याने प्रवास बंद आहे. महत्त्वाच्या कामासाठीच लोक बाहेर पडत असल्याने जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली आहे.

..............................

प्रतिक्रिया

सध्या गर्दीच्या ठिकाणी बसेस सुरु आहेत. ग्रामीण भागात शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे प्रवाशांची संख्या कमी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सेवा देणे परवडत नाही. त्यामुळे सध्या तरी ग्रामीण भागात बसची संख्या कमी करण्यात आली आहे.

- विजय गिते, विभाग नियंत्रक

....................

प्रतिक्रिया

सध्या शहरांना जोडणारी बससेवा सुरु असली तरी ग्रामीण भागातील बससेवा बंद आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांची त्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महामंडळाने त्वरित ग्रामीण भागातील बससेवा सुरु करण्याची गरज आहे.

- संपत कोळेकर, प्रवासी