शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका-मोनिका राजळे; कासारपिंपळगाव येथे साधला कार्यकर्त्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 14:09 IST

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विषयी असलेला मतदारांच्या मनातील आदर मतपेटीतून व्यक्त होणार आहे. गेल्या पाच वर्षात शेवगाव, पाथर्डी मतदारसंघामध्ये मिळालेल्या अकराशे कोटी रूपये निधीतून काही विकास कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील काही कामे सुरू आहेत. विरोधकांना विकासावर बोलायला जागा नसल्याने अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांवर लक्ष न देता आपापल्या बूथवर लक्ष देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

शेवगाव : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विषयी असलेला मतदारांच्या मनातील आदर मतपेटीतून व्यक्त होणार आहे. गेल्या पाच वर्षात शेवगाव, पाथर्डी मतदारसंघामध्ये मिळालेल्या अकराशे कोटी रूपये निधीतून काही विकास कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील काही कामे सुरू आहेत. विरोधकांना विकासावर बोलायला जागा नसल्याने अफवा पसरविल्या जात आहेत. या अफवांवर लक्ष न देता आपापल्या बूथवर लक्ष देऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.राजळे यांनी रविवारी कासारपिंपळगाव (ता. पाथर्डी) येथील त्यांच्या निवासस्थानी शेवगाव, पाथर्डी भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे, गा-हाणे समजून घेत राजळे यांनी सद्य परिस्थितीचा आढावा घेतला.राजळे म्हणाल्या,  मतदारांशी दैनंदिन संपर्क ठेवावा. संपर्काच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे. ८० टक्क्याहून अधिक मतदान आपल्याला घडवून आणायचे आहे. नगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदानाचा इतिहास घडवायचा आहे. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांकडून कामाचा आढावा अडीअडचणी जाणून घेत, आगामी काळामध्ये करावयाच्या कामासाठी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019