शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८८ टक्के : टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 18:35 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये मागील वर्षीपेक्षा नगरचा निकाल घसरून ८८.०७ टक्क््यांवर आला आहे.

अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने घेतलेल्या बारावी परिक्षेचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये मागील वर्षीपेक्षा नगरचा निकाल घसरून ८८.०७ टक्क््यांवर आला आहे. पुणे विभागात मात्र नगरला दुसरे स्थान मिळाले, जे गतवर्षी तिसऱ्या स्थानावर होते. नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनीच निकालात बाजी मारली आहे.यंदा बारावी परिक्षेसाठी ३६ हजार ८१८ मुले व २५ हजार ५४० मुली असे एकूण ६२ हजार ३४० जण प्रविष्ठ झाले होते. त्यातील ३१ हजार ३९ मुले व २३ हजार ८६३ मुली असे एकूण ५४ हजार ९०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात मुलांचे उत्तीर्णचे प्रमाण ८४.४० टक्के आहे, तर मुलींनी निकालात मागील वर्षीप्रमाणे बाजी मारत उत्तीर्णचे प्रमाण ८८.०७ टक्के असे ठेवले आहे.नगर जिल्हा मागील वर्षी विभागात तिसरा होता. यंदा मात्र नगरला (८८.०७) विभागात दुसरे स्थान मिळाले आहे. विभागात सोलापूर जिल्हा अव्वल (८८.१९) ठरला असून, पुणे जिल्हा (८७.६५) तळाशी राहिला. जिल्ह्यात जामखेड तालुका ९२.८७ टक्क्यांनिशी अग्रस्थानी आहे, तर सर्वात कमी निकाल श्रीरामपूर तालुक्याचा (७६.७४) नोंदवला गेला.मागील वर्षी निकाल ३० मे रोजी जाहीर झाला होता. त्या तुलनेत यंदा निकाल दोन दिवस लवकर लागला. या बदलाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. मंगळवारी सकाळी अकरा वाजता आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर नेटकॅफे, तसेच मोबाईलवर विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला.मुलांचे उत्तीर्ण प्रमाण : ८४.४० टक्केमुलींचे उत्तीर्ण प्रमाण : ८८.०७ टक्केशाखानिहाय निकालविज्ञान : ९६.२३ टक्केवाणिज्य : ९२.०९ टक्केकला : ७४.०४ टक्केव्यावसायिक अभ्यासक्रम : ७८. ६१ टक्केएकूण : ८८.०७ टक्के

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर