शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

निवडणुकांपूर्वी जिल्हा विभाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:56 IST

कोकमठाण येथे रविवारी जंगलीदास महाराज आश्रमात महावितरणच्या अभियंता संघटनेचे ४५ वे वार्षिक अधिवेशनात झाले.

कोपरगाव : अहमदनगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा असल्याने कामाचा ताण वाढतो. त्यावर जिल्हा विभाजन हा महत्त्वाचा पर्याय असून, त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. येत्या विधानसभा निवडणुकांपुर्वी जिल्हा विभाजनाची घोषणा होऊन नवीन जिल्हे अस्तित्वात येतील, असे सूतोवाच पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. कोकमठाण येथे रविवारी जंगलीदास महाराज आश्रमात महावितरणच्या अभियंता संघटनेचे ४५ वे वार्षिक अधिवेशनात झाले. या अधिवेशनाचे शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार स्नेहलता कोल्हे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, संचालक गणपत मुंडे, सतीश कर्पे, संघटनेचे अध्यक्ष संजय ठाकूर, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विजय राणे, प्रताप शेळके आदी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने आपले काम करताना क्षमता सिद्ध करावी. चांगल्या कामात पाठबळ दिल्यास कामे सुलभ होतात, असे सांगून प्रा. शिंदे यांनी शेतकºयांना वेळेत वीज देण्याची सूचना केली. महाराष्ट्रातील सर्व खात्यांना लोकसेवक बिल लागू झाले असेल तर ऊर्जा खात्याच्या महावितरणलाही लोकसेवकाचे बिल लागू झाले पाहिजे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अत्यंत प्रभावीपणे काम करीत आहेत. सोशल मीडियातून वीज विषयक तक्रारी सकारात्मक घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येकाने आपल्या कामात कर्तव्यदक्ष राहावे, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी राज्यभरातील अभियंता व अधिकारी उपस्थित होते.मुख्यालयाचे ठिकाणचा निर्णयअनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे. जिल्ह्याच्या विविध खात्यांच्या प्रमुखांना व अधिकºयांना मोठ्या जिल्ह्यात जाणं, सेवा देणं जिकिरीच काम होत. जनभावनेनुसार जिल्ह्याचे विभाजन होऊन दोन जिल्हे झाले पाहिजेत. त्या दृष्टीने राज्यसरकार प्रयत्नशील आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करताना पूर्वी जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर असावे, की संगमनेर या वरून वाद होत होते. मात्र ते वाद तेव्हाच्या सरकारमधील लोकांमध्ये समन्वय नसल्याने होत होते. आता सरकार बदललेले आहे. त्यामुळे हेडक्वॉर्टरच्या संदर्भात योग्य तो निर्णय राज्यसरकार घेईल, असेही राम शिंदे यांनी सांगितले.