शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

निवडणुकांपूर्वी जिल्हा विभाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 21:56 IST

कोकमठाण येथे रविवारी जंगलीदास महाराज आश्रमात महावितरणच्या अभियंता संघटनेचे ४५ वे वार्षिक अधिवेशनात झाले.

कोपरगाव : अहमदनगर जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा असल्याने कामाचा ताण वाढतो. त्यावर जिल्हा विभाजन हा महत्त्वाचा पर्याय असून, त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. येत्या विधानसभा निवडणुकांपुर्वी जिल्हा विभाजनाची घोषणा होऊन नवीन जिल्हे अस्तित्वात येतील, असे सूतोवाच पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. कोकमठाण येथे रविवारी जंगलीदास महाराज आश्रमात महावितरणच्या अभियंता संघटनेचे ४५ वे वार्षिक अधिवेशनात झाले. या अधिवेशनाचे शिंदे यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार स्नेहलता कोल्हे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, संचालक गणपत मुंडे, सतीश कर्पे, संघटनेचे अध्यक्ष संजय ठाकूर, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विजय राणे, प्रताप शेळके आदी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने आपले काम करताना क्षमता सिद्ध करावी. चांगल्या कामात पाठबळ दिल्यास कामे सुलभ होतात, असे सांगून प्रा. शिंदे यांनी शेतकºयांना वेळेत वीज देण्याची सूचना केली. महाराष्ट्रातील सर्व खात्यांना लोकसेवक बिल लागू झाले असेल तर ऊर्जा खात्याच्या महावितरणलाही लोकसेवकाचे बिल लागू झाले पाहिजे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे अत्यंत प्रभावीपणे काम करीत आहेत. सोशल मीडियातून वीज विषयक तक्रारी सकारात्मक घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येकाने आपल्या कामात कर्तव्यदक्ष राहावे, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी राज्यभरातील अभियंता व अधिकारी उपस्थित होते.मुख्यालयाचे ठिकाणचा निर्णयअनेक वर्षांपासून लोकांची मागणी आहे. जिल्ह्याच्या विविध खात्यांच्या प्रमुखांना व अधिकºयांना मोठ्या जिल्ह्यात जाणं, सेवा देणं जिकिरीच काम होत. जनभावनेनुसार जिल्ह्याचे विभाजन होऊन दोन जिल्हे झाले पाहिजेत. त्या दृष्टीने राज्यसरकार प्रयत्नशील आहे. लवकरच त्यावर निर्णय होईल. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करताना पूर्वी जिल्ह्याचे मुख्यालय श्रीरामपूर असावे, की संगमनेर या वरून वाद होत होते. मात्र ते वाद तेव्हाच्या सरकारमधील लोकांमध्ये समन्वय नसल्याने होत होते. आता सरकार बदललेले आहे. त्यामुळे हेडक्वॉर्टरच्या संदर्भात योग्य तो निर्णय राज्यसरकार घेईल, असेही राम शिंदे यांनी सांगितले.