शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीला प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 15:55 IST

जगविख्यात असलेली श्री साईबाबांची शिर्डी म्हणजेच साईनगरी सर्वत्र ध्वनी व वायू प्रदुषणाने ग्रासली गेल्याने साईभक्तांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

रियाज सय्यदशिर्डी : जगविख्यात असलेली श्री साईबाबांची शिर्डी म्हणजेच साईनगरी सर्वत्र ध्वनी व वायू प्रदुषणाने ग्रासली गेल्याने साईभक्तांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.सध्या साईनगरीचे तापमान साधारणत: ३१ ते ३३ अंश सेल्सिअस इतके आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून वातावरणातील बदलांमुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. वातावरणातील आर्द्रता मानवी आरोग्यास घातक आहे. शिर्डीसारख्या आंतरराष्टÑीय दर्जाच्या धार्मिक स्थळी साई समाधी दर्शनासाठी देश-विदेशातील साईभक्त मोठ्या संख्येने येतात. विमान, रेल्वे, एस.टी. बसेस व खासगी वाहनांच्या सहाय्याने साईभक्तांना प्रवास करावा लागतो. शिर्डी शहर व परिसरात निवासी व वाणिज्य वापराची जागा असून औद्योगीकरण झालेले नाही. शहरात दररोज किमान ६० हजार भाविकांची रेलचेल असते. विजयादशमी, गुरूपौर्णिमा व रामनवमी या तिन्ही उत्सवाच्या काळात भाविकांचा आकडा काही लाखांवर जातो.शहरात लक्ष्मीनगर नाला, सुलभ शौचालये, कचरा संकलन केंद्र यामुळे देखील प्रदूषण जाणवते. साईभक्तांच्या गर्दीने जीव गुदमरतो. असंख्य वाहनांमधून निघणाऱ्या धुराने परिसर अच्छादून जातो. त्याचे आरोग्यावर हानीकारक परिणाम होतात. नैसर्गिक व अनैसर्गिक प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. परिणामी हृदयाचे आजार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे साईभक्तांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.स्वच्छ भारत अभियानात शिर्डी शहराने देशात नावलौकीक प्राप्त केला आहे. नगरपंचायतीतर्फे दैनंदिन कचरा वर्गीकरण करून संकलीत केला जातो. मात्र स्वच्छतेविषयी देश-विदेशातून येणाºया भाविकांमध्ये अधिक प्रचार-प्रसार करण्याची गरज आहे.लक्ष्मीनगर नाला नगरपंचायतीच्या अखत्यारीत आहे. ५० टक्के उघड्या नाल्यालगत झोपडपट्टी असल्याने सांडपाण्याचे प्रदूषण होते. तर उर्वरित ५० टक्के नाला बंदिस्त आहे. शहरात भुयारी गटार योजना राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे पाण्याचे स्त्रोत कुठल्याही प्रकारे प्रदूषित होत नाहीत. ओल्या कचºयापासून खत निर्मिती केली जाते. त्यामुळे प्रदूषण होत नाही. सभा व उत्सवांमुळे सतत ध्वनी प्रदूषण असते. या काळात ८५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज असल्याने नियमांचे पालन होत नाही. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वाहतुकीच्या दृष्टीने ध्वनी व वायू प्रदूषणाचे मोजमाप होणे गरजेचे आहे. - सतीश दिघे, मुख्याधिकारी.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी