शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

मन करारे प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 13:44 IST

आयुष्यात,समाजात व विश्वात घडणा-या चांगल्या-वाईट घटना केवळ मनामुळेच घडतात हे आपण सर्वजण जाणतो. हे सगळं करण्यासाठी ‘मन’या इंद्रियाकडे लक्ष केंद्रित कराव लागेल.

अध्यात्म विशेष / आयुष्यात,समाजात व विश्वात घडणा-या चांगल्या-वाईट घटना केवळ मनामुळेच घडतात हे आपण सर्वजण जाणतो. हे सगळं करण्यासाठी ‘मन’या इंद्रियाकडे लक्ष केंद्रित कराव लागेल. आपणास प्रश्न पडेल मन हे इंद्रिय आहे का ? हो पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्मेंद्रिय व अकराव मन आहे. मन हे न दिसणार परंतु वायूपेक्षा अफाट वेग असलेल इंद्रिय आहे. आपल्या  म्हणूनच आपण सहजच म्हणतो त्यांची मन:स्थिती ठीक नाही. मन उदास आहे मन प्रसन्न वाटत वगैरे. मध्यंतरी आंध्रप्रदेशात डॉक्टर मुलीवर घडलेल्या अमानुष बलात्काराची घटना असो की निर्भयाची. अशा घटना देश विदेशात सातत्याने घडतात. निषेध, मोर्चे निघतात. आपण हळहळतो. विविध यंत्रणेला दोष देतो. मन खिन्न होते. असे प्रसंग आपल्या वाट्याला नकोत अशी काळजी मनात निर्माण होते. तर कधी सर्जिकल स्ट्राईक सारख्या  बातम्या ऐकल्या की आपल्या सैनिकाप्रती किंवा त्यामागे असणाºया खंबिर मनाच्या नेतृत्वाप्रती आभिमानाने ऊर भरुन येतो. दोन्हीही घटना या मनातील कुविचार व सामर्थ्यशाली विचारामुळे घडतात हे आपल्या लक्षात येईल. कुविचारी प्रवृत्तीला सुसंस्कृत करावे लागेलच. परंतु कुप्रवृत्तीकडुन अचानक होणाºा अन्यायाविरुध्द प्रतिकार करणाºया दुबळ्यामनोवृत्तीला खंबिर पणाचे संस्कार करावे लागतील. हा विषय केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून प्रत्येक वयोगटातील स्त्री पुरुषांना लागु पडेल. या विश्वातील प्रत्येकाची धडपड आनंदासाठी, यशासाठी असते. प्रत्येक आई-वडिलांना अपेक्षा  असते की सर्वात गुणवंत यशस्वी मुले आमची असावीत. समाज हे मोठे विद्यापीठ आहे. आपण ज्या समाजात वावरतो तेथील लोकांच्या वागण्या-बोलण्यातून एकमेकांच्या मनावर न कळत संस्कार होत असतात. मग ते शिक्षक असो, मित्र असो की आई वडील. समाजातील आदर्श व्यक्ती, उपासना, पंथ आदी मनावर संस्कार घडवितात.  -राधेश्याम कुलकर्णी, अहमदनगर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक