शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मन करारे प्रसन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 13:44 IST

आयुष्यात,समाजात व विश्वात घडणा-या चांगल्या-वाईट घटना केवळ मनामुळेच घडतात हे आपण सर्वजण जाणतो. हे सगळं करण्यासाठी ‘मन’या इंद्रियाकडे लक्ष केंद्रित कराव लागेल.

अध्यात्म विशेष / आयुष्यात,समाजात व विश्वात घडणा-या चांगल्या-वाईट घटना केवळ मनामुळेच घडतात हे आपण सर्वजण जाणतो. हे सगळं करण्यासाठी ‘मन’या इंद्रियाकडे लक्ष केंद्रित कराव लागेल. आपणास प्रश्न पडेल मन हे इंद्रिय आहे का ? हो पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्मेंद्रिय व अकराव मन आहे. मन हे न दिसणार परंतु वायूपेक्षा अफाट वेग असलेल इंद्रिय आहे. आपल्या  म्हणूनच आपण सहजच म्हणतो त्यांची मन:स्थिती ठीक नाही. मन उदास आहे मन प्रसन्न वाटत वगैरे. मध्यंतरी आंध्रप्रदेशात डॉक्टर मुलीवर घडलेल्या अमानुष बलात्काराची घटना असो की निर्भयाची. अशा घटना देश विदेशात सातत्याने घडतात. निषेध, मोर्चे निघतात. आपण हळहळतो. विविध यंत्रणेला दोष देतो. मन खिन्न होते. असे प्रसंग आपल्या वाट्याला नकोत अशी काळजी मनात निर्माण होते. तर कधी सर्जिकल स्ट्राईक सारख्या  बातम्या ऐकल्या की आपल्या सैनिकाप्रती किंवा त्यामागे असणाºया खंबिर मनाच्या नेतृत्वाप्रती आभिमानाने ऊर भरुन येतो. दोन्हीही घटना या मनातील कुविचार व सामर्थ्यशाली विचारामुळे घडतात हे आपल्या लक्षात येईल. कुविचारी प्रवृत्तीला सुसंस्कृत करावे लागेलच. परंतु कुप्रवृत्तीकडुन अचानक होणाºा अन्यायाविरुध्द प्रतिकार करणाºया दुबळ्यामनोवृत्तीला खंबिर पणाचे संस्कार करावे लागतील. हा विषय केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून प्रत्येक वयोगटातील स्त्री पुरुषांना लागु पडेल. या विश्वातील प्रत्येकाची धडपड आनंदासाठी, यशासाठी असते. प्रत्येक आई-वडिलांना अपेक्षा  असते की सर्वात गुणवंत यशस्वी मुले आमची असावीत. समाज हे मोठे विद्यापीठ आहे. आपण ज्या समाजात वावरतो तेथील लोकांच्या वागण्या-बोलण्यातून एकमेकांच्या मनावर न कळत संस्कार होत असतात. मग ते शिक्षक असो, मित्र असो की आई वडील. समाजातील आदर्श व्यक्ती, उपासना, पंथ आदी मनावर संस्कार घडवितात.  -राधेश्याम कुलकर्णी, अहमदनगर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक