शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पर्यावरण संवर्धनासाठी २४ जिल्ह्यांचा सायकलवरून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST

अहमदनगर : पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी सायकलवरून प्रवास करणाऱ्या प्रणाली चिकटे या विद्यार्थिनीचे गुरुवारी नगरमध्ये अगमन झाले. तिचे महापौर ...

अहमदनगर : पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी सायकलवरून प्रवास करणाऱ्या प्रणाली चिकटे या विद्यार्थिनीचे गुरुवारी नगरमध्ये अगमन झाले. तिचे महापौर रोहिणी शेंडगे यांनी महापालिकेत स्वागत केले.

यावेळी माजी नगरसेवक संजय शेंडगे, सुवेंद्र गांधी, तुलशीराम पालीवाल, हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, राजू नराल, किशोर कानडे, मंगेश शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी चिकटे हिने सांगितले की, सायकल प्रवासादरम्यान इंधन बचतीबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांचा सायकलवरून प्रवास केला. गेल्या दहा महिन्यांपासून सायकलवरून प्रवास करत असून, तानसा अभयारण्यात वाघ, चित्ते आडवे आल्याचे प्रणाली चिकटेने सांगितले. मराठवाड्याचा प्रवास करून डिसेंबरमध्ये घरी जाणार आहे. दररोज साधारण ६० ते ७० कि.मीचा प्रवास प्रणाली करते. प्रवासादरम्यान प्लॅस्टिक बाटल्यांचा वापर टाळूया , सोबत कापडी पिशवी ठेवूया, वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी शक्य होणारी कामे सायकलने करावी. महत्त्वाचे म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा ,पाण्याची बचत या कामात प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवावा. जेणेकरून निसर्गाची हानी होणार नाही, असे आवाहन चिकटे हिने केले आहे.

...

सूचना फोटो २० शेंडगे नावाने आहे.