शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीचे पाणी श्रीगोंद्यात

By admin | Updated: August 17, 2015 00:01 IST

श्रीगोंदा : कुकडीचे पिकासाठी सोडलेले आवर्तन श्रीगोंद्यात रविवारी पोहोचले.

श्रीगोंदा : कुकडीचे पिकासाठी सोडलेले आवर्तन श्रीगोंद्यात रविवारी पोहोचले. सुरुवातीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विसापूर, मोहरवाडी, वेळू तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर कर्जतकडे पाणी झेपवणार आहे.कुकडी प्रकल्पात १२ हजार ४५९ एमसीएफटी (४१ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १५ आॅगस्ट अखेर कुकडी प्रकल्पात २३ हजार ०२८ एम.सी.एफ.टी. (७५ टक्के) इतका पाणी साठा होता. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुका लाभक्षेत्रातील पिके व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार १३ आॅगस्टपासून कुकडीचे आवर्तन सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.कुकडी लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने भूजल पातळी खोल गेली आहे तर सर्व तलावातील पाणी साठे आटले आहेत. त्यामुळे पिण्याचे व शेतीच्या पाण्याचे भयानक जलसंकट उभे राहिले आहे.विसापूर तलावावरून २० ते २२ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना तर वेळू तलावावर श्रीगोंदा शहराची नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. हे तलाव कोरडे पडले आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत कुकडीचे पाणी येण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)