शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

कुकडीचे आवर्तन तीन दिवसांनी वाढणार

By admin | Updated: December 16, 2015 23:06 IST

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी आमदार राहुल जगताप यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे आवर्तनाचा कालावधी दहा दिवसांनी वाढविण्याची मागणी केली.

श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी आमदार राहुल जगताप यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे आवर्तनाचा कालावधी दहा दिवसांनी वाढविण्याची मागणी केली. यावर महाजन यांनी आवर्तन तीन दिवसांनी वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आ. जगताप यांनी बुधवारी नागपूर येथे जलसंपदा मंत्री महाजन यांना कुकडीच्या आवर्तनाचा कालावधी वाढविण्याबाबत पत्र दिले. आ. जगताप यांनी या पत्रात म्हटले आहे, कुकडीचे पाण्यासाठी आवर्तन सोडल्यास २० ते २२ दिवसांचा कालावधी लागतो. त्यासाठी दोन ते अडीच टीएमसी पाणी लागते. हे आवर्तन रब्बी हंगामासाठी सोडण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी श्रीगोंदा १५ हजार ७३७ हेक्टर, कर्जत १५ हजार ७१५ हेक्टर, करमाळा १२ हजार ६२५ हेक्टर, पारनेर ७ हजार ५७७ हेक्टर क्षेत्र गृहीत धरून नियोजन केले आहे. कुकडी लाभक्षेत्रात तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणी जमिनीत जादा प्रमाणावर मुरणार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवर्तन कालावधी वाढविणे आवश्यक आहे. आ. जगतापांच्या मागणीचा विचार करून जलसंपदा मंत्री महाजन यांनी तीन दिवसांनी आवर्तन वाढविण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. श्रीगोंदा तालुक्यात वेळेवर आवर्तन सुरू करण्यात आले. किमी १३२ विसापूर कालवा सुरू असून डी वाय १३ व १४ दि. १७ पासून सुरू होणार आहेत, अशी माहिती कुकडी प्रकल्प विभाग क्र. २ कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांनी दिली.