शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

काँग्रेसला आत्मचिंतनाची गरजच नाही - विखे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 04:20 IST

प्रत्येक पराभवानंतर आत्मचिंतन करण्याचे बोलले जाते मात्र आता राज्यात काँग्रेसला आत्मचिंतनाचीही गरज राहिली नाही.

शिर्डी : प्रत्येक पराभवानंतर आत्मचिंतन करण्याचे बोलले जाते मात्र आता राज्यात काँग्रेसला आत्मचिंतनाचीही गरज राहिली नाही. कारण काँग्रेसकडून लोकांच्या अपेक्षा आता संपल्या आहेत, अशी जळजळीत टीका ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी केली.साईदर्शनासाठी शिर्डीत आलेल्या विखे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला़ नेत्यांना लोकांच्या भावना पहिल्यापासूनच समजल्या नाहीत़ नेते मंडळी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहत बसली, यामुळे पक्षाचा सामान्य कार्यकर्ता दूर गेला. नेत्यांवर विसंबून असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याचे आता एवढ्या मोठ्या पराभवानंतर भविष्य काय ही चिंतेची बाब असल्याचे विखे म्हणाले.>भाजप प्रवेशाचे संकेतभाजप प्रवेशाबाबत त्यांना छेडले असता जनभावनेचा आदर करू, असे सूचक वक्तव्य करून भाजप प्रवेशाचे संकेत विखे यांनी दिले़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर