शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

शेतकऱ्यांना मिळाली नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:25 IST

मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर काही ...

मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर काही गावातील शेतकऱ्यांना मिळाले होते तर काहींना मिळाले नव्हते. पाथर्डी तालुक्यातील अनेक गावामधील शेतकरी या भरपाईपासून वंचित होते. अनेकवेळा पाठपुरावा करुन देखील या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने पाथर्डी तहसीलदार यांना निवेदन देऊन चिचोंडी येथे रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेऊन तहसीलदारांनी पाठपुरावा करून कोल्हार येथील २३८ शेतकऱ्यांचे ११ लाख ८४ हजार ८०० रुपये, शिराळ येथील ७४२ शेतकऱ्यांसाठी २६ लाख ७५ हजार ३०० तर शिंगवे केशव येथील ३६८ शेतकऱ्यांचे २९ लाख २२ हजार ४९९ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा झाल्याने संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृती भाबड, भाऊसाहेब करपे, जगन्नाथ जावळे, मेजर शिवाजी गर्जे, संभाजी वांढेकर, दिगंबर शेळके, संतोष मगर, मदन पालवे, अ‍ॅड. पोपट पालवे, अ‍ॅड. संदीप जावळे, सरपंच शिवाजी पालवे, आजिनाथ पालवे, माजी सरपंच बाबाजी पालवे, महादेव गर्जे यांनी परिश्रम घेतले.