शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST

चितळी येथील सत्यम डिस्टलरीचे दोन दिवसांपूर्वी साठवण टाक्या भरल्याने ओवरफ्लो झालेले हे मळीचे दूषित पाणी कारखान्याच्या शेजारी रेल्वे लाईन ...

चितळी येथील सत्यम डिस्टलरीचे दोन दिवसांपूर्वी साठवण टाक्या भरल्याने ओवरफ्लो झालेले हे मळीचे दूषित पाणी कारखान्याच्या शेजारी रेल्वे लाईन लगतच्या शेतजमिनीत आले. ते पाणी आता विहिरी व कूपनलिका यांना उतरत असून येथील शेतकरी वर्गाच्या डाळींब बागा व इतर खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. लाखो रुपये खर्च करून डाळींब बाग टिकवली आहे. पदरमोड करून कधी उसनवारी करून फवारणी केली. मात्र, बाग जळण्याचा धोका तयार झाला असल्याचे येथील शेतकरी रवींद्र वाघ व सुरेश वाघ यांनी सांगितले. आसवणी व्यवस्थापन यांनी कृषी अधिकाऱ्यांमार्फत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

यावेळी उपसरपंच नारायणराव कदम, सोपान वाघ, गणेश साळुंखे, दीपक वाघ, अशोक वाघ, ॲड. सचिन वाघ, रुपेश गायकवाड, राजू वाणी, नितीन वाकचौरे, सागर कातोरे, गोरख तनपुरे, संदीप वाघ, बाबासाहेब वाघ, बाळासाहेब वाघ, नंदू गायकवाड, जीवन वाघ, विक्रम वाघ, विष्णू वाघ, कैलास शिरगिरे उपस्थित होते.

२४ टाकळीभान