शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोळीबार प्रकरणातील आरोपाचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा: बाळासाहेब थोरात 

By अरुण वाघमोडे | Updated: February 9, 2024 16:46 IST

थोरात यांनी शुक्रवारी नगर येथे पत्रकारपरिषद घेत सरकारवर टीकास्त्र सोडले.

अहमदनगर: नगर जिल्ह्यात वकिल दाम्पत्याची निर्घूण हत्या झाली, मुंबईत माजी नगरसेवकाला गोळ्या घातल्यात तर उल्हासनगरमध्ये भाजपाच्या आमदारानेच पोलीस ठाण्यातच गोळीबार केला आहे. अशी राज्यातील स्थिती असून सत्ताधाऱ्यांचे सहकारीच गुन्हेगार झाल्याने जनता दहशतीखाली आहे. सत्तेच्या स्पर्धेत महत्त्वकांक्षेपोटी एकत्र आलेले मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्र्यांना जनतेचे प्रश्न साडेवण्यासाठी वेळे नाही. असे सांगत गोळीबार करणाऱ्या भाजपा आमदाने केलेल्या आरोपांचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

थोरात यांनी शुक्रवारी नगर येथे पत्रकारपरिषद घेत सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले राज्य सरकारचा गुन्हेगारांवर धाक राहिलेला नाही. म्हणून अशा घटना वारंवार घडत आहेत. राज्यात शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आहे. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी होत नाही, कापूस, स्वयाबिनला भाव नाही. स्वायत्त संस्था राज्यकर्त्यांच्या गुलाम झाल्या आहेत. यातूनच शिवसेना-राष्ट्रवादीबाबत झालेले निर्णय हे पूर्णत: राजकीय आहेत. 

सध्या आरक्षणाच्या मागणीवरूनही सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहेत. यातही राज्य सरकार राजकारण करत आहे. भाजपाची कार्यपद्धती पूर्णत: जनतेच्या विरोधातील आहेत. भाजपातील ज्येष्ठ नेते नितीन गडकरी मात्र, वस्तुस्थिती मांडत असताना त्यांना राजधर्म कळतो. असे थोरात म्हणाले. यावेळी आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहराध्यक्ष किरण काळे, संजय झिंजे, मनोज गुंदेचा, ज्ञानदेव वाफारे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरात