शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

धर्मादाय कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात डायलेसीस सेंटर सुरु करणार - सहआयुक्त शिवाजीराव कचरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 12:06 IST

धार्मिक व सामाजिक संस्थांचा उद्देश सामाजिक आहे. जेथे गरजा पूर्ण मर्यादा येतात तेथे धर्मादाय संस्थाचे काम सुरु होते. याच संस्थांच्या मदतीने धर्मादाय कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर डायलेसीस सेंटर सुरु करणार आहे, असे प्रतिपादन पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले.

अहमदनगर : धार्मिक व सामाजिक संस्थांचा उद्देश सामाजिक आहे. जेथे गरजा पूर्ण मर्यादा येतात तेथे धर्मादाय संस्थाचे काम सुरु होते. याच संस्थांच्या मदतीने धर्मादाय कार्यालय प्रत्येक जिल्ह्यात ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर डायलेसीस सेंटर सुरु करणार आहे, असे प्रतिपादन पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले. अहमदनगर धर्मादाय आयुक्त कार्यालयात सामुदायिक विवाह समितीची बैठक नगरमध्ये आज संपन्न झाली. यावेळी कचरे बोलत होते. यावेळी धमार्दाय उपआयुक्त नवनाथ जगताप, उपआयुक्त हिराताई शेळके उपस्थित होते.कचरे पुढे म्हणाले, अनेक उपक्रम धर्मादाय कार्यालयाने राबविले आहेत. यापुढेही अनेक योजना राबविल्या. आज डायलेसिसचे अनेक रुग्ण आहे. ग्रामीण भागात याची सुविधा नाही. म्हणून येत्या दोन महिन्यात डायलेसिसच्या रुग्णांसाठी काम सुरु करण्याचा मानस राज्याचे धमार्दाय आयुक्त शिवकुमार डिगे यांचा आहे. सर्व जाती व धर्म एकत्र यावेत, यासाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. यामध्ये राज्यात ३ हजार ४४६ लग्न लावण्यात आले. धर्मादाय संस्थाकडे अफाट ताकद आहे. महाराष्ट्रात ३ लाख ५० हजार धर्मादाय संस्था आहेत.धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप म्हणाले, आज गरीब लोक पाच -पन्नास हजार लग्नाला खर्च करू शकत नाही, अशी अनेक कुटूंबे आहेत. सर्वधर्मीय, आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे मुलांचे, गरीबाच्या मुलींचे लग्न करण्याची संकल्पना अस्तित्वात आली. यावेळी सहायक धर्मादाय आयुक्त बी. टी. येंगडे, व्ही. बी. धाडगे, अ‍ॅड. भीमराज काकडे, सतीश झिकरे, हरिभाऊ डोळसे, राजेश सटानकार, अ‍ॅड.गौरव मिरीकर उपस्थित होते. देणगी देणारे संस्था व दानशुरां चा सत्कार करण्यात आला. धर्मादाय उप आयुक्त हिराताई शेळके यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन योगेश भागवत यांनी केले तर आभार प्रकाश मोरे यांनी मानले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district courtअहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालय