शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निळवंडेसाठी केंद्राने विशेष पॅकेज द्यावे : राधाकृष्ण विखे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 16:01 IST

निळवंडे धरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पंतप्रधानांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

शिर्डी : निळवंडे धरण प्रकल्पासाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पंतप्रधानांकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.शिर्डी येथे शुक्रवारी साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांना विरोधी पक्षनेते विखे यांनी निळवंडे धरणासंदर्भात सविस्तर निवेदन देवून, विशेष पॅकेजची मागणी केली. विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण ११२ जलसिंचन प्रकल्पांना विशेष पॅकेज जाहीर केले आहे. निळवंडे प्रकल्प हा सुध्दा जिरायती भागातील जलसिंचन प्रकल्प असून, या प्रकल्पास केंद्र सरकारच्या जलसिंचन आयोगाने निधीकरीता सर्व तांत्रिक मंजुरी दिल्या असल्याकडे विरोधी पक्षनेत्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.राज्य सरकारने निळवंडे धरणाकरीता २२३२ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असून कालव्यांसहीत धरणाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी ११३३ कोटी रुपयांच्या निधीची तातडीने गरज आहे. या निधीसाठी केंद्रीय जलसिंचन विभागाकडे प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. निळवंडे जलसिंचन प्रकल्पास या विशेष निधीचे पॅकेज मंजूर झाल्यास निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील एकूण १८२ गावातील ६८ हजार ८७८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल आणि जिरायती भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, ही बाब विखे यांनी प्रधानमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता