शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

भुईकोट किल्ल्यामध्ये शौर्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:38 IST

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील लढाईस २२६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्रीसंत गजानन महाविद्यालयाच्या वतीने येथील भुईकोट किल्ला ...

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील लढाईस २२६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्रीसंत गजानन महाविद्यालयाच्या वतीने येथील भुईकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. शिवछत्रपतींच्या प्रतिमेस सरपंच आसाराम गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर यांच्या हस्ते शौर्य दिन साजरा करण्यात आला.

११ मार्च १७९५ रोजी खर्डा येथे मराठे व निजाम यांच्यात लढाई झाली. या लढाईत सर्व मराठा सरदारांनी एकत्र येत निजामाचा दारूण पराभव केला. या विजयाच्या स्मरणार्थ शौर्य दिन आयोजित केला गेला.

इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक धनंजय जवळेकर यांनी खर्डा लढाईचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले.

यावेळी कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य अशोक खटावकर, खर्डा विविध सहकारी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत गोलेकर, उपाध्यक्ष श्रीकांत लोखंडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, ज्ञानेश्वर इंगोले, दत्तराज पवार, दत्तात्रय भोसले, सुनील साळुंखे, अवि सुरवसे, प्रदीप ढगे, सूरज लोखंडे, प्राचार्य डॉ. शिवानंद जाधव, प्रा. नकुल खवले आदी उपस्थित होते.