शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

तर ४८ जागांवर उमेदवार देणार - प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 13:11 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा आराखडा काँग्रेसने आम्हाला द्यावा.

श्रीरामपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा आराखडा काँग्रेसने आम्हाला द्यावा. काँग्रेस पक्षाने आराखडा दिला नाही तर आम्ही सर्व ४८ जागांवर उमेदवार देणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर येथे पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते.आंबेडकर म्हणाले, आरएसएसला संविधानाच्या चौकटीत बसविण्याचा आराखडा काँग्रेस पक्षाने द्यावा. त्यानंतरच नंतरच आम्ही १२ जागांवर चर्चा करू. त्या जागा कोणत्या सोडायच्या ते सर्व आम्ही काँग्रेसवर सोडले आहे. आराखडा न दिल्यास आम्ही महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांवर उमेदवार देणार आहोत. भाजपला आरक्षण संपवायचे आहे. मनुवादी संविधान आणायचे आहे. दोन समांतर प्रशासन देशात कार्यरत आहेत. मिडियाच्या माध्यमातून काँग्रेस केवळ जागा वाटपावर बोलत आहे, मात्र आरएसएसला संविधानाच्या चौकटीत बसवण्याचा कार्यक्रम काँग्रेस द्यायला तयार नाही. राज्यातील काँग्रेस व आपण आरएसएसला सविंधनाच्या चौकटीत बसवण्याचा आराखडा तयार करू अशी आमची सूचना आहे, मात्र काँग्रेस ते करायला तयार नाही. ते वरिष्ठांकडे बोट दाखवून चालढकल करत असल्याचे आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर