शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 18:03 IST

मुळा धरणातून बुधवारी सायंकाळी सहा वाजता दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. 

राहुरी: उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणातून बुधवारी सायंकाळी सहा वाजता दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्यातून ७०७ क्युसेकने तर डाव्या कालव्यातून १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सध्या धरणात २५ हजार १८७ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ४० दिवसात ३ हजार ५०० दशलक्ष घनफूट  पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. रब्बी व उन्हाळी असे प्रत्येकी एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. उजव्या कालव्याखाली १० हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. याशिवाय डाव्या कालव्याखाली अडीच हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मागे मुळा धरणाून खरिपासाठी एक आवर्तन सोडण्यात आले होते. शेतीसाठी ३ हजार दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहणार आहे. शिल्लक राहिलेले पाणी शेवटच्या टप्प्यात शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने यंदा शेतीसाठी पुरेशा प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे. मंत्रिमंडळाच्या निवडीमुळे उशीराने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीmula muthaमुळा मुठा