शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 18:03 IST

मुळा धरणातून बुधवारी सायंकाळी सहा वाजता दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. 

राहुरी: उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणातून बुधवारी सायंकाळी सहा वाजता दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्यातून ७०७ क्युसेकने तर डाव्या कालव्यातून १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सध्या धरणात २५ हजार १८७ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ४० दिवसात ३ हजार ५०० दशलक्ष घनफूट  पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. रब्बी व उन्हाळी असे प्रत्येकी एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. उजव्या कालव्याखाली १० हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. याशिवाय डाव्या कालव्याखाली अडीच हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मागे मुळा धरणाून खरिपासाठी एक आवर्तन सोडण्यात आले होते. शेतीसाठी ३ हजार दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहणार आहे. शिल्लक राहिलेले पाणी शेवटच्या टप्प्यात शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने यंदा शेतीसाठी पुरेशा प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे. मंत्रिमंडळाच्या निवडीमुळे उशीराने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीmula muthaमुळा मुठा