शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 18:03 IST

मुळा धरणातून बुधवारी सायंकाळी सहा वाजता दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. 

राहुरी: उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणातून बुधवारी सायंकाळी सहा वाजता दोन्ही कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. उजव्या कालव्यातून ७०७ क्युसेकने तर डाव्या कालव्यातून १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. सध्या धरणात २५ हजार १८७ दशलक्ष घनफूट पाणी साठा उपलब्ध आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून ४० दिवसात ३ हजार ५०० दशलक्ष घनफूट  पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. डाव्या कालव्यातून ४०० क्युसेक पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे. रब्बी व उन्हाळी असे प्रत्येकी एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. उजव्या कालव्याखाली १० हजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. याशिवाय डाव्या कालव्याखाली अडीच हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. मागे मुळा धरणाून खरिपासाठी एक आवर्तन सोडण्यात आले होते. शेतीसाठी ३ हजार दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहणार आहे. शिल्लक राहिलेले पाणी शेवटच्या टप्प्यात शेतीसाठी वापरण्यात येणार आहे. यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने यंदा शेतीसाठी पुरेशा प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार आहे. मंत्रिमंडळाच्या निवडीमुळे उशीराने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीmula muthaमुळा मुठा