शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

उधारीचा धंदा? नको रे बाबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:53 IST

उन्हाळी कांदा खरेदीसाठी अनेक व्यापारी थेट बांधावर येऊनच कांदा खरेदी करीत आहेत़ मात्र, मागील फसवणुकीचे अनुभव पाहता उधारीवर कांदा देण्यास शेतकरी नकार देत आहेत़

चांदेकसारे : उन्हाळी कांदा खरेदीसाठी अनेक व्यापारी थेट बांधावर येऊनच कांदा खरेदी करीत आहेत़ मात्र, मागील फसवणुकीचे अनुभव पाहता उधारीवर कांदा देण्यास शेतकरी नकार देत आहेत़ दोन पैसे कमी द्या, पण रोख द्या, अशी मागणी शेतकरी व्यापाऱ्यांकडे करीत आहेत़मागील दोन वर्षात अनेक व्यापाऱ्यांनी चांदेकसारे, सोनेवाडी परिसरात शेतकºयांचा कांदा जादा दर देऊन उधारीच्या बोलीवर खरेदी केला़ मात्र, अनेक शेतकºयांना व्यापाºयांकडून फसवणूक झाल्याचे अनुभव आले़ कोट्यवधींचा गंडा व्यापाºयांनी शेतकºयांना घातला़ त्यामुळे आता शेतकरी व्यापाºयांवर विश्वास ठेवायला तयार नाहीत़ कमी पैसे द्या, पण रोख द्या, असा पावित्रा शेतकरी घेत आहेत़सध्या सोनेवाडी पोहेगाव परिसरातील शेतकºयांनी आपला उन्हाळी कांदा काढून चाळीत भरण्यास सुरुवात केली आहे. मात्र परिसरातील तसेच परराज्यातील व्यापारी थेट सोनेवाडीत येऊन कांदा विकत घेत आहेत़ त्यासाठी जादा भाव देऊ, असेही सांगितले जात आहे़ काबाडकष्ट करून पिकवलेला कांदा कवडीमोल भावाने शेतकºयांना विकावा लागला़ मात्र गेल्या दोन-तीन वर्षात अनेक व्यापाºयांनी या परिसरातील शेतकºयांना गोड बोलून फसविले आहे. मागील वर्षी एका व्यापाºयाने सोयाबीन, कांदा व डाळिंब उधारीवर खरेदी केला़ नंतर मात्र त्या व्यापाºयाने शेतकºयांना एक रुपयाही दिला नाही़ त्या व्यापाºयाविरोधात कोपरगाव व शिर्डी पोलीस ठाण्यात शेतकºयांनी फिर्याद दाखल केली. मात्र अद्याप त्या व्यापाºयाचा शोध लागला नाही. त्यामुळे आता शेतकरी हुशारीने व्यापाºयांशी व्यवहार करताना दिसत आहेत़ कांदा खरेदी केला की जागेवरच पैसे द्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला कांदाच काय पण चिंगळीही मिळणार नाही, अशा शब्दात व्यापाºयांना खडे बोल शेतकरी सुनावत आहेत़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर