शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

तलावाकाठच्या विहिरी बुजवा

By admin | Updated: February 17, 2016 22:41 IST

शिर्डी : पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने पाणी गळती रोखण्याकरिता साठवण तलावाकाठच्या विहिरी बुजवण्याच्या केलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी,

शिर्डी : पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने पाणी गळती रोखण्याकरिता साठवण तलावाकाठच्या विहिरी बुजवण्याच्या केलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी बुधवारी नगराध्यक्षा अनिता जगताप यांनी प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़गेल्या आवर्तनापूर्वी शिर्डीला १९ दिवसानंतर पाणी देण्यात आले होते़ शिर्डी शहराला रोज पाणी पुरवठा केला तरी चार महिने पुरेल, इतकी साठवण तलावाची क्षमता आहे़ मात्र, या तलावातून जवळपास ६७ टक्के पाणी गळती होते़ गेल्या वेळी पंचेचाळीस दिवसातच तलाव कोरडा झाला़ त्यातील केवळ सत्तावीस दिवसच पाणी देण्यात आले होते़ जवळपास असणाऱ्या विहिरीतून पाणी उपसा होत असल्याने तलावाची पातळी झपाट्याने खाली जाते़ त्यामुळे महिनाभरापूर्वी या परिसरातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या़विद्युत कनेक्शन कट करण्यात आले होते़ याशिवाय नगरपंचायतनेही तलावाकाठच्या विहिरीच बुजवून टाकाव्या, असा ठराव एकमताने केला आहे़या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा अनिता जगताप, शिवसेनेचे कमलाकर कोते, विजय जगताप, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी आज प्रांताधिकारी कुंदन सोनवणे यांना भेटून तलावाकाठच्या विहिरी बुजवण्याच्या नगरपंचायतच्या ठरावाची अंमजबजावणी करण्याची मागणी केली़तलावाकाठच्या विहिरींचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आलेला असला तरीही आकडे टाकून किंवा जनरेटरचा वापर करून विहिरीतून पाणी उपसा होत असल्याची तक्रारही यावेळी प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली़ (तालुका प्रतिनिधी)