शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
7
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
8
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
9
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
10
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
11
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
12
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
13
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
14
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
15
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
16
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
17
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
18
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
19
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
20
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  

अकोलेत अवतरली ‘काळी मिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 13:28 IST

अकोले तालुक्यात चक्क ‘काळी मिरी’ या मसाले पिकाची लागवड  करण्यात येत आहे. कृषी विभागाने आदिवासी दुर्गम भागात किमया साधली आहे. सध्या २२ युवा शेतकºयांच्या शेतात चार फुटांची ६२३ रोपे डोलताना दिसत आहेत.

मच्छिंद्र देशमुख ।  कोतूळ : अकोले तालुक्यात चक्क ‘काळी मिरी’ या मसाले पिकाची लागवड  करण्यात येत आहे. कृषी विभागाने आदिवासी दुर्गम भागात किमया साधली आहे. सध्या २२ युवा शेतक-यांच्या शेतात चार फुटांची ६२३ रोपे डोलताना दिसत आहेत.   अकोले तालुक्यातील आदिवासी भागात ८० टक्के जंगलाचा प्रदेश आहे. शिवाय ही जंगले बहुतांश सदाहरित वृक्ष आहेत. शिवाय तालुक्यात आदिवासी भागात  शेतीला मर्यादित संधी आहे. केवळ भात, वरई, नाचणी ही प्रमुख पिके आहेत. कोकणातील पिकणाºया मिरी पिकासाठी अकोलेतील वातावरण योग्य असल्याने तालुका कृषी विभागाने आत्माअंतर्गत धामणवन येथील २२ युवा शेतकºयांचा परिवर्तन सेंद्रिय उत्पादक गट स्थापन केला. रत्नागिरी जिल्ह्यातील हातखांब्यातून पहिल्यांदा एक वर्षापूर्वी २४ मिरी रोपे आणून लागवड केली. योग्य वाढ झाल्याचे दिसून येताच यंदा आॅगस्टमध्ये  आणखी सहाशे रोपांची लागवड केली. सध्या ही रोपे चार फूट उंचीची आहेत. मिरी पिकाला फळ येण्याचा कालावधी दोन वर्षांचा असल्याने पुढील वर्षी प्रत्यक्ष फळे येणार आहेत.ही योजना यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, मंडळ अधिकारी भाऊसाहेब बांबळे, आत्माचे बाळनाथ सोनवणे, शरद लोहकरे, यशवंत खोकले, भगवान वाकचौरे, आर.सी. पाडवी,  विठ्ठल चव्हाण, मंगल ठोकळ प्रयत्न करत आहेत.  अकोले तालुक्यातील आदिवासी शेतक-यांना सक्षम रोजगार,  मिरी फळाची परदेशातून आयात करावी लागते. हे पीक झाडांच्या सावलीत येते ते वाढताना झाडाचा आधार घेते. त्यामुळे आदिवासी भागात हे खात्रीने येणार आहे. या पिकाचे सर्व नियोजन शेतक-यांमार्फत कृषी विभागाच्या सल्ल्याने सुरू आहे, असे अकोले तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी सांगितले.   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkolaअकोला