शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

काळ्या गुढ्या उभारून पुणतांब्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 19:28 IST

किसान क्रांती समन्वय समितीच्या ‘देता की जाता’ आंदोलनास पाठिंबा देत पुणतांबा येथील कृषिकन्यांनी अन्नत्याग केल्याने त्यांचे वजन घटले आहे.

शिर्डी : किसान क्रांती समन्वय समितीच्या ‘देता की जाता’ आंदोलनास पाठिंबा देत पुणतांबा येथील कृषिकन्यांनी अन्नत्याग केल्याने त्यांचे वजन घटले आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी घरांवर काळ्या गुढ्या उभारून कडकडीत बंद पाळला. गावातून शालेय विद्यार्थिनींनी मोर्चा काढत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.शेतीमालावा योग्य भाव मिळावा, संपूर्ण कर्जमाफी करावी यासह शेतकºयांच्या विविध प्रश्नावर तीन दिवसांपासून पुणतांबा येथे शेतकºयांच्या मुलींनी आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची दखल न घेतल्यास सरकारविरूध्द संघर्ष करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. मंगळवारी रात्री ग्रामस्थांनी गावातून ‘कॅण्डल मार्च’ करून सरकारचा निषेध नोंदविला. आंदोलनाच्या तिसºया दिवशी (बुधवारी) दिवसभर सर्व व्यापाºयांनी दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. शालेय विद्यार्थिनी व ग्रामस्थांनी काळ्या फिती लावून गावातून निषेध मोर्चा काढला. दरम्यान डॉक्टरांच्या पथकाने आंदोलनकर्त्यांची आरोग्य तपासणी केली असता त्यांचे वजन घटल्याचे लक्षात आले. राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेण्याची मागणी समिती सदस्य सुहास वहाडणे, चंद्रकांत वाटेकर, सर्जेराव जाधव, दत्ता सुरळकर, संभाजी गमे, सुधाकर जाधव, गणेश बनकर, महेश कुलकर्णी, भाऊसाहेब केरे यांनी केली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी