शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे तिकीट अन्यथा अपक्ष उमेदवारी करणार

By admin | Updated: August 2, 2014 00:55 IST

श्रीगोंदा : भाजपाने तिकीट दिले तर ठिक अन्यथा अपक्ष उमेदवारी करू. परंतु आता थांबायचे नाही, थेट भिडायचे अशी भूमिका कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी जाहीर केली.

श्रीगोंदा : भाजपाने तिकीट दिले तर ठिक अन्यथा अपक्ष उमेदवारी करू. परंतु आता थांबायचे नाही, थेट भिडायचे अशी भूमिका कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी जाहीर केली. यामुळे जगताप समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे.कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांना आमदारकीने तीन वेळा हुलकावणी दिली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र नागवडे यांना साथ केली. माझे आमदारकीचे स्वप्न अपूर्ण राहिले. यापुढे विधानसभा निवडणुकीत नायक अथवा खलनायक न होता दिग्दर्शक होणार असल्याचे कुंडलिकराव जगताप यांनी जाहीर केले.राहुल जगताप यांना कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष केल्याने त्यांची राजकारणात एन्ट्री झाली. राहुलने ज्येष्ठांचा आदर आणि युवकांशी मैत्री करीत स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करत असताना कुकडी कारखान्याचा कारभार जबाबदारीने केला. आर. के. ग्रुपच्या माध्यमातून तरुणांचे संघटन करताना खेळाडू, विद्यार्थी, रुग्णांसाठी मदतीसाठी हात मोकळा ठेवला. स्वबळावर कोळगाव जि.प. गटातील अटीतटीची निवडणूक जिंकली. अडीच वर्षात कोळगाव गटात सुमारे चार कोटीची विकास कामे केली.विधानसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागताच तरुणांचा चेहरा असलेले राहुल जगताप यांचे नाव विधानसभेसाठी पुढे आले. भाजपाचे तिकीट मिळावे म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहे.राहुल जगताप यांनी मात्र मतदार संघ पिंजून काढत आघाडी घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)