शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक करावे : भिंगार काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 17:00 IST

भुईकोट किल्ल्यात स्वच्छता करावी. वाढलेले गवत, झाडी झुडपे काढावीत. भींतीवर रोज स्वच्छता करावी, स्वरंक्षण कठडे लावावेत, बांधकाम ढासळत आहे.

अहमदनगर : भुईकोट किल्ल्यात स्वच्छता करावी. वाढलेले गवत, झाडी झुडपे काढावीत. भींतीवर रोज स्वच्छता करावी, स्वरंक्षण कठडे लावावेत, बांधकाम ढासळत आहे. त्यामुळे किल्ल्याची दुरुस्ती करावी अशी मागणी भिंगार काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष आर. आर.पिल्ले, शामराव वाघस्कर, अ‍ॅड. नरेंद्र भिंगारदिवे, अ‍ॅड.साहेबराव चौधरी , सुभाष त्रिमुख, संजय झोडगे, नियाज पठाण, संतोष फुलारी, संतोष धीवर, ईश्वर जगताप, संजय खडके, दीपनंदन लोखंडे, ज्ञानदेव भिंगारदिवे, सुनीता साळवी, मागार्रेट जाधव, रजनी ताठे, मंदाकिनी होडगे, अलका बोर्डे, जमीला शेख, किरणताई अळकुटे, सुवर्णा ओहोळ आदी पदाधिका-यांनी केली आहे.किल्ला हा लष्कराच्या ताब्यात आहे. त्यामुळे संरक्षण कायद्यामुळे काहीही करता येत नाही. सर्वासाठी पाहण्यासाठी खुला असला तरी लोकांना माहिती नाही. जे येतात त्यांना काहीही माहिती मिळत नाही. किल्ला हा पर्यटन स्थळात वर्ग करून राष्ट्रीय स्मारक करावे. त्यामुळे प्रचार करता येईल. शहरातून जाणारे राज्य व राष्ट्रीय मार्ग आहेत, असे पिल्ले यांनी प्रसिध्दिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. शामराव वाघस्कर म्हणाले, अनेक ठिकाणी जाणारे भुयारी मार्ग खुले झाले तर जगातून पर्यटक येतील. भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी भिंगार काँग्रेस गेली ५० वर्षे लढा देत आहे. भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी राजकीय पक्ष, नागरिक यांनी एकत्र येऊन पाठपुरावा करणे गरजेचे आहे.याबाबत लवकरच लष्करी अधिकारी व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेणार असल्याचे भिंगार कॉग्रेसने म्हटले आहे.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcongressकाँग्रेस