शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 15:53 IST

अकोले/राजूर: भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी सोमवारी दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात आलेले हे दुसरे आवर्तन असून हे आवर्तन  सुमारे पंचवीस दिवस चालणार असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी व्यक्त केला.

 

अकोले/राजूर: भंडारदरा-निळवंडे धरणातून शेतीसाठी सोमवारी दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली. उन्हाळी हंगामासाठी सोडण्यात आलेले हे दुसरे आवर्तन असून हे आवर्तन  सुमारे पंचवीस दिवस चालणार असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी व्यक्त केला.कालवा सल्लागार समितीच्या नियोजना प्रमाणे सोमवारी दुपारी बारा वाजता निळवंडे धरणातून प्रवरा पात्रात 1 हजार 500 कुसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात झाली.भंडारदरा धरणातून या पूर्वीच निळवंडे धरणात पाणी सोडण्यात येत होते.भंडारदऱ्यातून वीज निर्मितीसाठी 830 कुसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.सोडण्यात येणारे हे पाणी निळवंडे धरणात येत असते. शेतीसाठी सोडण्यात येणारे हे आवर्तन सुमारे पंचवीस दिवस चालणार असून या कालावधीत सुमारे 3 हजार ते 3 हजार 400 दशलक्ष घनफुट पाण्याचा वापर होईल असा अंदाज भंडारदराचे शाखा अभियंता देशमुख यांनी व्यक्त केला. पाणी सोडते वेळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा 6 हजार 575 दशलक्ष घनफुट इतका होता तर निळवंडेतील पाणीसाठा 4 हजार 374 दशलक्ष घनफुट होता.