शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

ग्रामिण भागात शालेय पोषण आहार वाटपाने दिलासा लाभार्थ्यांना  फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:52 IST

पळवे : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यकवस्तू आणण्यासाठी शहराकडे जाण्यासाठी ग्रामिण भागातून कोणतीही सुविधा नाही. शिवाय सर्वत्र बंद असल्याने सध्या ग्रामिण भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तुंसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.शिवाय ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांना संकटाना सामोरे जावे लागत आहे. अशातच शासन निर्णयानुसार शालेय पोषण अंतर्गत शाळेत शिल्लक असलेला तांदुळ व कडधान्य विद्यार्थ्यांना पालकांमार्फत वाटपाच्या निर्णयाने ग्रामिण भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

कानिफनाथ गायकवाड /

पळवे : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यकवस्तू आणण्यासाठी शहराकडे जाण्यासाठी ग्रामिण भागातून कोणतीही सुविधा नाही. शिवाय सर्वत्र बंद असल्याने सध्या ग्रामिण भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तुंसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.शिवाय ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांना संकटाना सामोरे जावे लागत आहे. अशातच शासन निर्णयानुसार शालेय पोषण अंतर्गत शाळेत शिल्लक असलेला तांदुळ व कडधान्य विद्यार्थ्यांना पालकांमार्फत वाटपाच्या निर्णयाने ग्रामिण भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.गेली पंधरा वीस दिवसांपासून ग्रामिण भागाचा शहरापासून संपर्कच तुटलेला दिसत आहे. आठवडे बाजार तर बंदच झाले आहेत.यामुळे जीवनावश्यक खाद्य पदार्थांचा तुटवडा काही अंशी जाणवत असताना शासनाच्या आदेशानुसार शाळेत मुलांना देण्यात येणारा तांदुळ तसेच कडधान्य सध्या शाळा बंद असल्याने शिलकीचा माल पालकांमार्फत वाटण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला याचा मोठ फायदा झाल्याचे दिसत आहे. पारनेर तालुक्यातील ९२ शाळांनीअद्यापपर्यंत  पोषण आहार वाटप केले आहे.उर्वरित शाळांचे वाटप सध्या सुरु असल्याची माहिती तालुका विस्तार अधिकारी संभाजी झावरे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. राहिलल्या शाळांनी शाळा स्तरावर शासकीय नियमांचे पालन करुन लवकरात लवकर .. तांदुळ वाटप करावेत असेही झावरे म्हणाले.