शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

ग्रामिण भागात शालेय पोषण आहार वाटपाने दिलासा लाभार्थ्यांना  फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 13:52 IST

पळवे : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यकवस्तू आणण्यासाठी शहराकडे जाण्यासाठी ग्रामिण भागातून कोणतीही सुविधा नाही. शिवाय सर्वत्र बंद असल्याने सध्या ग्रामिण भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तुंसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.शिवाय ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांना संकटाना सामोरे जावे लागत आहे. अशातच शासन निर्णयानुसार शालेय पोषण अंतर्गत शाळेत शिल्लक असलेला तांदुळ व कडधान्य विद्यार्थ्यांना पालकांमार्फत वाटपाच्या निर्णयाने ग्रामिण भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

कानिफनाथ गायकवाड /

पळवे : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यकवस्तू आणण्यासाठी शहराकडे जाण्यासाठी ग्रामिण भागातून कोणतीही सुविधा नाही. शिवाय सर्वत्र बंद असल्याने सध्या ग्रामिण भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तुंसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.शिवाय ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांना संकटाना सामोरे जावे लागत आहे. अशातच शासन निर्णयानुसार शालेय पोषण अंतर्गत शाळेत शिल्लक असलेला तांदुळ व कडधान्य विद्यार्थ्यांना पालकांमार्फत वाटपाच्या निर्णयाने ग्रामिण भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.गेली पंधरा वीस दिवसांपासून ग्रामिण भागाचा शहरापासून संपर्कच तुटलेला दिसत आहे. आठवडे बाजार तर बंदच झाले आहेत.यामुळे जीवनावश्यक खाद्य पदार्थांचा तुटवडा काही अंशी जाणवत असताना शासनाच्या आदेशानुसार शाळेत मुलांना देण्यात येणारा तांदुळ तसेच कडधान्य सध्या शाळा बंद असल्याने शिलकीचा माल पालकांमार्फत वाटण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाला याचा मोठ फायदा झाल्याचे दिसत आहे. पारनेर तालुक्यातील ९२ शाळांनीअद्यापपर्यंत  पोषण आहार वाटप केले आहे.उर्वरित शाळांचे वाटप सध्या सुरु असल्याची माहिती तालुका विस्तार अधिकारी संभाजी झावरे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. राहिलल्या शाळांनी शाळा स्तरावर शासकीय नियमांचे पालन करुन लवकरात लवकर .. तांदुळ वाटप करावेत असेही झावरे म्हणाले.