शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

भाजपाची ‘अशी ही बनवाबनवी’- बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 15:11 IST

श्रीगोंदा : सरकारने कर्जमाफी करताना शेतक-यांना रांगेत उभे केले़ भाजपा शेतक-यांची बनवाबनवी करीत आहे. बाहेर वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना विधानसभेत ...

ठळक मुद्दे बच्चू कडू म्हणाले,सेनेचा वाघ विधानभवनात मांजर होतोमंत्रालय हा मंत्री, बिल्डर, अधिकारी यांचा अड्डा

श्रीगोंदा : सरकारने कर्जमाफी करताना शेतक-यांना रांगेत उभे केले़ भाजपा शेतक-यांची बनवाबनवी करीत आहे. बाहेर वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना विधानसभेत गेल्यावर मांजर होते. शेतक-यांना कर्जमाफी देतानाही अटी, शर्ती टाकून सरकारने बनवाबनवी केली आहे़ याविरोधात २६ सप्टेंबरपासून सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणार आहे, असा इशारा आ़ बच्चू कडू यांनी दिला़श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त लोणीव्यंकनाथ येथे आयोजित एल्गार शेतकरी मेळाव्यात आ. कडू बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार होते़.कडू म्हणाले, सध्या कोणत्याच पक्षाला ना ध्येय, ना धोरण आहे़ नेत्यांमध्ये सेवेचा भाव राहिलेला नाही़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मरण होत आहे़ मंत्रालय हा मंत्री, बिल्डर, अधिकारी यांचा अड्डा बनला आहे़प्रहार संघटना ही जात, धर्माच्या नावाखाली उभी राहिलेली नसून जनतेला सेवा आणि सामर्थ्य देण्याच्या हेतूने उभी राहिली आहे़ मला श्रीमंत कार्यकर्त्यांची गरज नाही़ शेतकरी, दिन, दलित, अपंगाच्या प्रश्नावर लढणा-या कार्यकर्त्यांची गरज आहे़मोदी, तेंडुलकरवर टीकारामरहीमसारख्या पाखंडी बाबांच्या पायावर नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस डोकं टेवकतात. अशोक चव्हाण यांनी सत्यसाईबाबाला वर्षा बंगल्यावर आणून अभिषेक घातला. सचिन तेंडुलकरने या बाबांच्या अंगावर शाल चढविली, त्या तेंडूलकरचा शेतक-यांच्या मुलांनी जयजयकार केला़ मात्र, तेंडुलकरने एखाद्या शेतक-याच्या खांद्यावर शाल का चढविली नाही, असा टोला आ़ बच्चू कडू यांनी मारला.