शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची ‘अशी ही बनवाबनवी’- बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 15:11 IST

श्रीगोंदा : सरकारने कर्जमाफी करताना शेतक-यांना रांगेत उभे केले़ भाजपा शेतक-यांची बनवाबनवी करीत आहे. बाहेर वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना विधानसभेत ...

ठळक मुद्दे बच्चू कडू म्हणाले,सेनेचा वाघ विधानभवनात मांजर होतोमंत्रालय हा मंत्री, बिल्डर, अधिकारी यांचा अड्डा

श्रीगोंदा : सरकारने कर्जमाफी करताना शेतक-यांना रांगेत उभे केले़ भाजपा शेतक-यांची बनवाबनवी करीत आहे. बाहेर वाघाची डरकाळी फोडणारी शिवसेना विधानसभेत गेल्यावर मांजर होते. शेतक-यांना कर्जमाफी देतानाही अटी, शर्ती टाकून सरकारने बनवाबनवी केली आहे़ याविरोधात २६ सप्टेंबरपासून सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणार आहे, असा इशारा आ़ बच्चू कडू यांनी दिला़श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त लोणीव्यंकनाथ येथे आयोजित एल्गार शेतकरी मेळाव्यात आ. कडू बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार होते़.कडू म्हणाले, सध्या कोणत्याच पक्षाला ना ध्येय, ना धोरण आहे़ नेत्यांमध्ये सेवेचा भाव राहिलेला नाही़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मरण होत आहे़ मंत्रालय हा मंत्री, बिल्डर, अधिकारी यांचा अड्डा बनला आहे़प्रहार संघटना ही जात, धर्माच्या नावाखाली उभी राहिलेली नसून जनतेला सेवा आणि सामर्थ्य देण्याच्या हेतूने उभी राहिली आहे़ मला श्रीमंत कार्यकर्त्यांची गरज नाही़ शेतकरी, दिन, दलित, अपंगाच्या प्रश्नावर लढणा-या कार्यकर्त्यांची गरज आहे़मोदी, तेंडुलकरवर टीकारामरहीमसारख्या पाखंडी बाबांच्या पायावर नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस डोकं टेवकतात. अशोक चव्हाण यांनी सत्यसाईबाबाला वर्षा बंगल्यावर आणून अभिषेक घातला. सचिन तेंडुलकरने या बाबांच्या अंगावर शाल चढविली, त्या तेंडूलकरचा शेतक-यांच्या मुलांनी जयजयकार केला़ मात्र, तेंडुलकरने एखाद्या शेतक-याच्या खांद्यावर शाल का चढविली नाही, असा टोला आ़ बच्चू कडू यांनी मारला.