शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

बालमटाकळीत चोरट्यांच्या धुमाकुळ, धाडसी चोरीचा डाव फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 17:36 IST

दुष्काळी परिस्थितीशी जनता तोंड देत असून देखील बालमटाकळी येथे आठवड्यापासून चोरत्यांचा मात्र धुमाकुळ मात्र सुरूच आहे.

बालमटाकळी : दुष्काळी परिस्थितीशी जनता तोंड देत असून देखील बालमटाकळी येथे आठवड्यापासून चोरट्यांचा मात्र धुमाकुळ मात्र सुरूच आहे. बालमटाकळी (ता. शेवगाव) येथील संतोष अर्जुन बागडे या सोनाराच्या घरावर ६ ते ७ अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बागडे यांच्या प्रसंगावधानाने चोरट्यांचा डाव फसला.शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील बालमटाकळी (ता. शेवगाव) येथील संतोष अर्जुन बागडे यांची सराफ दुकान असून त्यांच्या सोनारगल्लीतील राहत्या घरी पहाटे शनिवारी दोनच्या सुमारास ६ ते ७ अद्न्यात चोरट्यांनी दुकानाच्या व घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या लाकडी दारावर मोठ्या दगडी पाट्याने दार तोडण्याचा पर्यन्त करत असताना घरातील सर्वच जन जागे झाले. दाराला आतील बाजूने दार उघडू नये. यासाठी दार घट्ट दाबुन धरले. त्यात चोरट्यांनी धारदार शास्रांनी दार फोडण्याचा प्रयन्त करताना घरातील संतोष अर्जुन बागडे यांच्या डोक्याला मार लागला. त्यामुळे घरातील लोक जोरजोरानेओरडू लागल्याने चोरटे पसार झाले.घटनेची माहीती येथील ग्रामस्थानी गावचे उपसरपंच तुषार वैद्य आणि विक्रम बारवकर यांना दिल्याने यांनी बोधेगाव दूरक्षेत्राला संपर्क केला असता बोधेगाव दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वामन खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल आसाराम बटूळे, पोलीस कॉन्स्टेबल संपत एकसिंगे, पोलीस कॉन्स्टेबल बप्पसाहेब धाकतोडे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा रात्रीच बालमटाकळी त हजर होऊंन रात्रीच संपूर्ण परिसर पिंजून काढला. नंतर सकाळी दहा वासता शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत काळे, पोलीस कॉन्स्टेबल संपत एकसिंगे, संदीप दरवडे, सोमनाथ घुगे, अभय लकडे यांनी सदरील घटनेची कसून पाहणी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगाव