शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

अशोकचे ३ लाख ८५ हजार टन गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:20 IST

कारखाना दररोज साडे चार हजार टन उसाचे गाळप करत आहे. बाहेरील कारखान्यांना दररोज दोन ते अडीच हजार टन उसाचा ...

कारखाना दररोज साडे चार हजार टन उसाचे गाळप करत आहे. बाहेरील कारखान्यांना दररोज दोन ते अडीच हजार टन उसाचा पुरवठा केला जात आहे. आजअखेर एकूण ४ लाख ५५ हजार टन गाळप पूर्ण झाले आहे. चालू गाळप हंगामात कार्यक्षेञातील नऊ लाख ५० हजार आणि कार्यक्षेञाबाहेरील एक लाख असे १० लाख ५० हजार टन गाळपाचे नियोजन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापनाने केले असल्याचे कहांडळ यांनी सांगितले. अशोकने प्रवरा, गणेश, राहुरी, युटेक व संगमनेर या बाहेरील कारखान्यांना ऊस पुरविला आहे. टनाचे गाळप होत आहे. संगमनेरशी एक लाख टन आणि प्रवरा कारखान्याशी दीड लाख टन पुरवठ्याचा करार करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकर्याचा ऊस गाळपाविना राहणार नाही, असे कहांडळ यांनी स्पष्ट केले.

मागील वर्षी चांगला पाऊस व पाटपाण्याचे नियोजनामुळे कार्यक्षेत्रात २४ हजार एकर ऊसाची लागवड झाली. यापैकी नोव्हेंबर व डिसेबर २०१९ या दोन महिन्यात १६ हजार एकर उसाची लागवड झाली. यामुळे उसाचे क्षेत्र वाढले. आडसाली उसाची लागवड मात्र नगण्य असल्याने लवकर पक्व होणाऱ्या जातीच्या उसाची व खोडव्याची नियमित तोड तारखेच्या एक महिना अगोदर केली जाते. त्यानंतर कोएम २६५ जातीच्या उसाला तोड मिळते. कोएम २६५ जातीचा ऊस हा १४ ते १८ महिन्यानंतर पक्व होतो. त्यामुळे त्याला साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात तोड मिळेल, असे ते म्हणाले.

..............

शेतकऱ्यांना मिळते पावती

शेतकर्यांना उसाच्या नोंदीची रितसर पावती दिली जाते. कर्ज प्रकरणासाठी प्रमाणत्र मिळते. त्यामुळे उसाच्या नोंदीच्या तारखेत फेरफार केला जातो या आरोपात तथ्य नाही.

परिसरातील आजूबाजूच्या कारखान्यांची ऑक्टोबर महिन्यातील ऊस तोड सुरू आहे. बाहेरच्या कारखान्यांना ऊस पुरवठा करणारे लोक अशोकबाबत आकसापोटी तक्रारी करतात, अशी टीका कहांडळ यांनी केली.