शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

अशोक चव्हाणांच्या प्रवेशाने भाजपला धक्का, उद्धव ठाकरेंची थेट श्रीरामपुरातून टीका

By शिवाजी पवार | Updated: February 13, 2024 18:32 IST

शिवसेनेची संवाद यात्रा श्रीरामपुरात असताना ठाकरेंची सभा

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भाजपने त्यांना पक्षात प्रवेश दिला. या घटनेमुळे महाविकास आघाडीला नव्हे, तर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. येथील गिरमे चौकात मंगळवारी आयोजित शिवसेनेच्या संवाद मेळाव्यात ठाकरे बोलत होते.

यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, रावसाहेब खेवरे, संजय छल्लारे, सचिन बडधे, लखन भगत, निखिल पवार, अशोक थोरे यावेळी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, नांदेडमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी भाजपच्या दारात जाणे पसंत केले. आदर्श घोटाळ्याचा आरोप भाजपने त्यांच्यावर केला होता. चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपला धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत चव्हाण यांच्या प्रवेशावर उत्तर देता आलेले नाही. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी दोन वर्षांपूर्वी भाजप प्रवेशानंतर निवांत झोप लागते, असे उद्गार काढले होते. त्यामुळे ‘ईडी’, ‘सीबीआय’पासून झोप घेण्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भाजपमध्ये घेतले जात आहे.

भाजपच्या नेत्यांमध्ये कोणतेही कर्तृत्व नाही. त्यामुळे त्यांना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना फोडावे लागत आहे. ‘भारतरत्न’ देऊन नेत्यांना फोडण्याचे काम भाजप करीत आहे, असे ठाकरे म्हणले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे