शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये ३० गुंठे जागा बळकावण्याचा प्रयत्न

By अण्णा नवथर | Updated: July 8, 2023 16:03 IST

आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन जागेवर ताबा घेणाऱ्यांवर कडक कारवाई  करावी, अशी मागणी केली होती.

अहमदनगर: येथील मौजे माळीवाडा येथील भवानीनगर परिसरात जालना येथील शेतकऱ्याने विकत घेतलेल्या ३० गुठे जागेभोवतीची संरक्षण भिंती जेसीबीच्या सहाय्याने तोडून जागा बळकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत जागा मालक अमन अमित पटवारी( रा.माणिकनगर, जि. छत्रपती संभाजीनगर ) यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली असून, राजकीय अर्शिवादाने हा प्रकार सुरू असयलाचे पटवारी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

नगर शहरात मोक्याच्या जागांवर ताबा घेण्याचे प्रकार घडत आहेत. मध्यंतरी आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन जागेवर ताबा घेणाऱ्यांवर कडक कारवाई  करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाही. जालना येथील शेतकरी पटवारी यांनी नगरमध्ये खरेदी केलेल्या जागेभोवतीचे संरक्षण भिंती उखडून फेकून ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती पटवारी यांनी दिली आहे. पोलीस संरक्षणात पुन्हा संरक्षणभिंत बांधार असल्याचेही त्यांनी सांगितले

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर