शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

अकोले नगरपंचायत नाशिक विभागात दुसरी : स्वच्छ महाराष्ट्र अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 19:55 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु आहे.

अकोले : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरु आहे. यात देशातील १०० शहरात अकोले शहराने ९४ वा तर नाशिक विभागात दुसरा क्रमांक पटकविला आहे. तर नगरपंचायतीने कचरा मुक्त शहर मानांकन ही मिळविले आहे.अकोले नगरपंचायतने स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. घनकचरा संकलन व विलगीकरण (ओला व सुका कचरा), ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, प्लॅस्टिक बंदी, हागणदारीमुक्त शहर (ओडिएफ), शौचालय दुरुस्ती व सुशोभिकरण, अपंगासाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करणे, हागणदारीची ठिकाणे सुशोभिकरण, डस्टबीन, लीटरबीन, दैनंदिन रहिवासी भागात साफसफाई, व्यापारी भागात दोन वेळेस साफसफाई व घंटागाडीद्वारे कचरा संकलन या मुद्यांवर काम केले आहे.हागणदारीमुक्त दर्जा, कचरामुक्त तारांकित मानांकन दर्जा (स्टार रेटींग), प्लास्टिक बंदी, कचरा संकलन, वर्गीकरण व प्रक्रिया या मुद्यांचा स्वच्छ सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत समावेश होता.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर