शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

अहमदनगर जिल्ह्यात हलका पाऊस सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 10:20 IST

काल सायंकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली असून पहाटेपासून पावसाने जिल्हा व्यापला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतक-यांची धावपळ उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वतर्विण्यात येत आहे.

अहमदनगर : काल सायंकाळपासून हलक्या पावसाला सुरुवात झाली असून पहाटेपासून पावसाने जिल्हा व्यापला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतक-यांची धावपळ उडाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वतर्विण्यात येत आहे.गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्हाभर ढगाळ हवामान होते. गुरुवारी सायंकाळपासून जिल्ह्यात ठराविक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली. कर्जत, जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील काही भागात गुरुवारी पाऊस झाला. पारनेर तालुक्यातील जवळे, निघोज परिसरात पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतात काढून पडलेला कांदा छाकण्यासाठी धावपळ उडाली. मात्र आज पहाटेपासून हलक्या पावसाने जिल्हा व्यापला आहे. या पावसामुळे शेतक-यांची धावपळ उडाली आहे. शेतामध्ये गहू, हरभरा, कांदा या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्वारी काढणी पूर्ण झाली असली तरी कडबा खराब होणार आहे. यासह डाळींबाची फळधारणा होत असल्याने त्यासही फटका बसणार आहे. नगर शहराचे किमान तापमानही २० अंश सेल्सिअस पर्यत घसरले आहे. जिल्हा प्रशासनाने शेतक-यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊसParnerपारनेरShrigondaश्रीगोंदाKarjatकर्जत