शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शेतक-यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 13:23 IST

लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतक-यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेने घेतला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. 

अहमदनगर: लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतक-यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी बँकेने घेतला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. 

 यंदा पाऊस चांगला आहे़  परंतु, कोविडच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतक-यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. शेतक-यांनी घेतलेल्या पीक कर्जावर जिल्हा सहकारी बँकेकडून व्याज आकारले जाणार नाही़. केंद्र व राज्य सरकारच्या व्याज परतव्यामुळे तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर २ टक्के व्याज आकारले जात होते. त्यामुळे बँकेच्या सभासदांना २ टक्के व्याज भरावे लागत होते. ही रक्कम जिल्हा सहकारी बँक स्वनिधीतून भरणार असून, शेतक-यांकडून व्याज आकारले जाणार नाही़.

खरीप हंगामासाठी जिल्हा सहकारी बँकेला १ हजार ४९८ कोटींचे  पीक कर्ज वाटप करण्याचे उदिष्टे आहे. यापैकी बँकेने जिल्ह्यातील १ लाख ७० हजार शेतक-यांना १ हजार १ कोटींचे पीक कर्ज वाटप केले आहे.  रब्बी हंगामासाठी ८०९ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उदिष्टे असून, अधिकाधिक सभासदांना कर्ज वाटप करून उदिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. याशिवाय महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेस पात्र असलेल्या शेतक-यांना सरकारकडून येणे दर्शवून पीक कर्जाचे वाटप करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे, असेही गायकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरी