शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर कुकडीचे आवर्तन पुन्हा सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:09 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अडविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने इशारा दिल्यानंतर तातडीने बंद केलेले आवर्तन गुरुवारी पुन्हा सोडण्यात आले. 

श्रीगोंदा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा अडविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने इशारा दिल्यानंतर तातडीने बंद केलेले आवर्तन गुरुवारी पुन्हा सोडण्यात आले. कुकडीचे आवर्तन २९ जुलैला सोडण्यात आले होते. कर्जत, करमाळा तालुक्यात पाणी गेले. पण श्रीगोंदा तालुक्यास पाणी मिळण्यास विलंब झाला. दरम्यानच्या काळात पाऊस झाला नाही. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला विशेष झळ बसली. श्रीगोंदा तालुक्याचे आवर्तन चालू असताना कुकडीचे उपविभागीय कार्यालय अळकुटीला हलविण्यात येणार हे जाहीर झाले. परंतु जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी कुकडीचे तीन धरणे जुन्नर तालुक्यात आहेत. त्यामुळे उपविभागीय कार्यालय नगर जिल्ह्यात नेणे हा अन्याय आहे. आपण या मुद्यावर कुकडीचे पाणी नगर जिल्ह्यात जाऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. यावर पिंपळगाव जोगे, येडगाव, माणिकडोह धरणातून चालू असलेले आवर्तन बंद केले होते. याचे पडसाद श्रीगोंदा, पारनेर, कर्जत तालुक्यातील कुकडीचे लाभक्षेत्रात उमटले. त्यावर राष्टÑवादीने हा इशारा दिला होता. दरम्यान,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौºयाला गालबोट लागू नये म्हणून जलसंपदा विभागातील प्रशांत कडुसकर यांनी आमदार सोनवणे यांची मनधरणी करुन गुरुवारी दुपारी कुकडीचे आवर्तन पुन्हा सोडले.

टॅग्स :Waterपाणी