शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

विंचरणा नदीवरील बंधा-याचे वाहून गेलेले दरवाजे बसविले ३६ तासानंतर; बंधा-यात उरले फक्त २० टक्के पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 16:46 IST

वंजारवाडी येथील विंचरणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचे अतिदाबामुळे दोन लोखंडी दरवाजे सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. हे बंधारे तब्बल ३६ तासानंतर बसविण्यात यश आले असून, बंधा-यात अवघे आता २० टक्के पाणी उरले आहे.

जामखेड : तालुक्यातील वंजारवाडी येथील विंचरणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचे अतिदाबामुळे दोन लोखंडी दरवाजे सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. हे बंधारे तब्बल ३६ तासानंतर बसविण्यात यश आले असून, बंधा-यात अवघे आता २० टक्के पाणी उरले आहे.वंजारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा काठोकाठ भरून वाहत होता. या बंधा-याला २१ मो-या आहेत. एका मोरीत आठ लोखंडी दरवाजे आहेत. एका मोरीतील बंधा-यातील खालच्या बाजूतील दोन दरवाजे जिर्ण झालेले असल्याने पाण्याच्या अतिउच्च दाबामुळे ते वाहून गेले. यामुळे या बंधा-यातील लाखो लिटर पाणी वाया गेले. हे दरवाजे बसवण्यासाठी गावक-यांनी खूप प्रयत्न केले. पण अतिदाबामुळे शक्य झाले नाही. अखेर पाणी ३६ तासानंतर कमी झाल्याने गावक-यांनी दरवाजे बसवले. पण तोपर्यंत २० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले होते.रत्नापूर येथील बंधा-यातील व पाटोदा येथील बंधा-यातील ओव्हरफ्लोचे पाणी विंचारणा नदीतून वंजारवाडी येथील बंधा-यात येत आहे. त्यामुळे बंधा-यात काही प्रमाणात पाणीसाठा वाढू शकतो. बंधा-यातील पाणी किती वाढते याकडे वंजारवाडी गावक-यांचे लक्ष लागले आहे.

कोल्हापूर बंधारा हा चारगावासाठी वरदान ठरणारा आहे. या बंधा-यातील पाणी मे महिन्यापर्यंत पुरले असते. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले असल्यामुळे गावक-यांना रडू आवरले नाही. ३६ तासानंतर ग्रामस्थांनी दरवाजे बसवले आहेत. वरील भागातील ओव्हरफ्लोचे पाणी पंधरा दिवस आणखी येत राहिल्यास बंधारा ७० ते ८० टक्के भरू शकतो.-आशा जायभाय, सरपंच, वंजारवाडी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड