शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
3
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
4
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
5
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
6
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
7
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
8
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
9
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
10
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
11
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
12
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
13
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
14
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
15
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
16
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
17
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
18
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
19
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
20
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!

कोविडच्या काळातही अपघात थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

----------- शहरातील गंभीर अपघात २१ घटना २४ जणांचा मृत्यू ------- इतर अपघात २४ घटना २४ जण गंभीर जखमी ------- ...

-----------

शहरातील गंभीर अपघात

२१ घटना

२४ जणांचा मृत्यू

-------

इतर अपघात

२४ घटना

२४ जण गंभीर जखमी

-------

किरकोळ अपघात

३ घटना

-----------

मोबाइलवर बोलणे धोक्याचे

वाहन चालविताना मोबाइलवर बोलण्याचे व्यसनच अनेकांना जडले आहे. अचानक वाहनाला नियंत्रित करण्याची वेळ आल्यास त्यातून अपघात घडतो. त्यामुळे पोलिसांनी अशा चालकांवर कारवाई करावी व सक्तीने दंड वसूल करावा, अशी मागणी होत आहे.

-----------

वाहतूक शाखा बंद

अपघाताच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत असताना येथील वाहतूक शाखा बंद करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी नुकताच हा निर्णय घेतला. महामार्गांवरील वाहतूक सुरळीत करणे, अपघातस्थळी तातडीची मदत, गर्दीवर नियंत्रण अशी कामे या शाखेतील कर्मचारी पाहत होते. एक अधिकारी व १२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. सर्व कर्मचारी आता शहर पोलीस ठाण्यात रुजू झाले आहेत.

---------

हेल्मेटचा वापर अभावानेच

अनेकदा हेल्मेट सक्ती करूनही नागरिकांनी त्या निर्णयाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे वाहन चालकांकडून अभावानेच हेल्मेटचा वापर दिसून येतो.

------