शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

नेवाशातून ६८४ अर्ज; उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशात जाणारांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 18:30 IST

प्रशासनाने राज्यासह देशात विविध ठिकाणी जाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. यानंतर निवारा केंद्र व नेवासा तालुक्यातील विविध भागात असलेल्या ६८४ नागरिकांनी अर्ज केले असल्याची माहिती रविवारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.

नेवासा : प्रशासनाने राज्यासह देशात विविध ठिकाणी जाण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. यानंतर निवारा केंद्र व नेवासा तालुक्यातील विविध भागात असलेल्या ६८४ नागरिकांनी अर्ज केले असल्याची माहिती रविवारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.नेवासा तालुक्यात करोनाचे चार रुग्ण निघाल्यानंतर प्रशासनाने योग्य ते नियोजन केल्याने किमान करोनाची तालुक्यात तरी साखळी तुटल्याचे जाणवते आहे. पायी येणाºया नागरिकांसाठी नगर-औरंगाबाद महामार्गावर वडाळा बहिरोबा व प्रवरासंगम या ठिकाणी निवारा केंद्रे उघडली आहेत. आम्हाला घरी जाऊ द्या.. अशीच मागणी या कामगार मजुरांची आहे. सध्या निवारा केंद्रात असलेली १३९ तसेच निवारा केंद्र सोडून इतर ठिकाणी राहत असलेले ५४५ जणांनी व १३९ असे एकूण ६८४ व्यक्तींनी अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्यांमध्ये उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशकडे जाणाºयांची संख्या अधिक आहे. राज्यातील १९ ठिकाणी जाण्यासाठी नागरिक तालुक्यात अडकून पडले आहेत. निवारा केंद्रातील ७५ जणांना ७ राज्यात जायचे आहे. तर ३९८ व्यक्तींना दहा विविध राज्यात प्रस्थान करायचे आहे. निवारा केंद्रे उघडली असली तरी थांबलेले नागरिक थांबायला तयार नाहीत. आम्हाला काही नका देऊ. फक्त घरी जाऊ द्या, अशीच आर्त मागणी अधिकाºयांना करीत आहेत, असेही तहसीलदार सुराणा यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाcorona virusकोरोना वायरस बातम्या