शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

नगर जिल्ह्यात २४ तासात ६४६ रुग्णांची नोंद; ५३३ रुग्णांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:16 IST

अहमदनगर जिल्ह्यात (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवारी (८आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत  ६४६  ने वाढ झाली.  तर आज दिवसभरात ५३३ रुग्णांंना डिस्चार्ज मिळाला. तर कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

अहमदनगर : जिल्ह्यात (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवारी (८आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत  ६४६  ने वाढ झाली.  तर आज दिवसभरात ५३३ रुग्णांंना डिस्चार्ज मिळाला. तर कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

   जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ३९, अँटीजेन चाचणीमध्ये ३११ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २९६  रूग्ण बाधीत आढळून आले.  यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता ३ हजार २७४  इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ५३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता  हजार ८६६ इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६३.४८ टक्के इतकी आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये दुपारपर्यंत १५ रुग्ण बाधित आढळून आले.  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  पारनेर  १, मनपा ९, कॅन्टोन्मेंट ५ अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर, आणखी २४ रूग्ण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा ६, नगर ग्रामीण २- जेऊर १, घोसपुरी १, कोपरगाव १, जामखेड १, कँटोन्मेंट १, श्रीरामपूर ६ ,नेवासा १, पारनेर ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३११ जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा ५५, संगमनेर १५,  राहाता १२, पाथर्डी ५५, नगर ग्रामीण ७, श्रीरामपुर २३,  कॅन्टोन्मेंट १५,  नेवासा ४, श्रीगोंदा १९, पारनेर १२, अकोले १९, राहुरी १६,  शेवगाव ६, कोपरगाव १८, जामखेड ५ आणि कर्जत ३० अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २९६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २२६, संगमनेर ३, राहाता ३, पाथर्डी ३, नगर ग्रामीण १५, श्रीरामपूर ४, कॅन्टोन्मेंट ८,  नेवासा ४, श्रीगोंदा ३, पारनेर १२, अकोले १, राहुरी ४, शेवगाव १, कर्जत  ८ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ५३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १७७, संगमनेर ३५, राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रामीण२२, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २०, श्रीगोंदा ६०, पारनेर ३२, अकोले ११, राहुरी ७, शेवगाव ४४, कोपरगाव १३, जामखेड २६, कर्जत ४, मिलिटरी हॉस्पीटल १३, इतर जिल्हा १. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्य १०० झाली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांंनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या