शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नगर जिल्ह्यात २४ तासात ६४६ रुग्णांची नोंद; ५३३ रुग्णांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 22:16 IST

अहमदनगर जिल्ह्यात (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवारी (८आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत  ६४६  ने वाढ झाली.  तर आज दिवसभरात ५३३ रुग्णांंना डिस्चार्ज मिळाला. तर कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

अहमदनगर : जिल्ह्यात (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवारी (८आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत  ६४६  ने वाढ झाली.  तर आज दिवसभरात ५३३ रुग्णांंना डिस्चार्ज मिळाला. तर कोरोनामुळे आतापर्यंत जिल्ह्यात १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 

   जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ३९, अँटीजेन चाचणीमध्ये ३११ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २९६  रूग्ण बाधीत आढळून आले.  यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता ३ हजार २७४  इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ५३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता  हजार ८६६ इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६३.४८ टक्के इतकी आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये दुपारपर्यंत १५ रुग्ण बाधित आढळून आले.  बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  पारनेर  १, मनपा ९, कॅन्टोन्मेंट ५ अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर, आणखी २४ रूग्ण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा ६, नगर ग्रामीण २- जेऊर १, घोसपुरी १, कोपरगाव १, जामखेड १, कँटोन्मेंट १, श्रीरामपूर ६ ,नेवासा १, पारनेर ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ३११ जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा ५५, संगमनेर १५,  राहाता १२, पाथर्डी ५५, नगर ग्रामीण ७, श्रीरामपुर २३,  कॅन्टोन्मेंट १५,  नेवासा ४, श्रीगोंदा १९, पारनेर १२, अकोले १९, राहुरी १६,  शेवगाव ६, कोपरगाव १८, जामखेड ५ आणि कर्जत ३० अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २९६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २२६, संगमनेर ३, राहाता ३, पाथर्डी ३, नगर ग्रामीण १५, श्रीरामपूर ४, कॅन्टोन्मेंट ८,  नेवासा ४, श्रीगोंदा ३, पारनेर १२, अकोले १, राहुरी ४, शेवगाव १, कर्जत  ८ आणि इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ५३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १७७, संगमनेर ३५, राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रामीण२२, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २०, श्रीगोंदा ६०, पारनेर ३२, अकोले ११, राहुरी ७, शेवगाव ४४, कोपरगाव १३, जामखेड २६, कर्जत ४, मिलिटरी हॉस्पीटल १३, इतर जिल्हा १. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्य १०० झाली आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांंनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या