शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

५३ गावात ग्रामसभा तहकूब

By admin | Updated: August 17, 2015 00:02 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील १ हजार १९७ ठिकाणी ग्रामसभा झाल्या असून ५३ गावात वेगवेगळ्या कारणामुळे ग्रामसभा तहकूब झाल्या आहेत.

अहमदनगर : स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा सक्तीच्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार १ हजार १९७ ठिकाणी ग्रामसभा झाल्या असून ५३ गावात वेगवेगळ्या कारणामुळे ग्रामसभा तहकूब झाल्या आहेत. पुरेशा गणसंख्ये अभावी या सभा तहकू ब झाल्या असून ६२ ठिकाणी पुढील आठ दिवसात ग्रामसभा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने देण्यात आली. शनिवारी स्वातंत्र्यदिनी जिल्हाभर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’अभियान, वॉटर बजेट, जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजनेचा वर्षभराचा आराखडा, गावात झालेली अतिक्रमणे आणि ग्रामस्थांच्या असणाऱ्या तक्रारी यासह अन्य विषयाचे सक्तीने वाचन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विशेष करून प्रत्येक गावात होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी आपल्या समस्या आणि तक्रारी मांडण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ हजार १९७ गावात सुरळीत आणि शांततापूर्ण वातावरणात ग्रामसभा झालेल्या आहेत. ६२ ठिकाणी निरीक्षक उपलब्ध न झाल्याने त्या ठिकाणी पुढील आठ दिवसात ग्रामसभा होणार आहेत. तर ५३ ठिकाणी ग्रामसभा तहकूब करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये नव्याने ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र त्यांच्याकडे अद्याप पदभार आलेला नाही. यामुळे त्यांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली आणि जे पराभूत झालेले आहेत तेही या सभेकडे आले नाहीत. अशा गावात ग्रामसभा झालेल्या नाहीत. (प्रतिनिधी)