शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५३ ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:03 IST

अहमदनगर : जिल्ह्यात ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यात अकोले तालुक्यातील सर्वाधिक ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्याखालोखाल जामखेड तालुक्यात ...

अहमदनगर : जिल्ह्यात ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यात अकोले तालुक्यातील सर्वाधिक ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्याखालोखाल जामखेड तालुक्यात १० ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत.

सोमवारी (दि. ४) अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. अर्ज मागे घेण्यासाठी सर्वच तहसील कार्यालयांत गर्दी आणि गोंधळ सुरू होता. निर्णय होत नसल्याने दुपारनंतर तहसील कार्यालयात गर्दी झाली होती. सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे सर्व संबंधित तहसील यंत्रणेने सांगितले.

तालुकानिहाय बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती अशा- अकोले (११), संगमनेर (२), कोपरगाव (०), श्रीरामपूर (१), राहाता (६), राहुरी (०), नेवासा (६), अहमदनगर (३), पारनेर (९), पाथर्डी (२), शेवगाव (०), कर्जत (२), जामखेड (१०), श्रीगोंदा (१) अशा एकूण ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.