शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
4
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
5
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
6
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
7
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
8
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
9
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
10
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
11
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
12
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
13
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
14
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
15
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
16
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
17
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
18
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
19
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
20
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान

सहा विभागातील ५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: May 9, 2016 23:48 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे दिवसभर जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठाण मांडून होते.

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे दिवसभर जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठाण मांडून होते. पहिल्या दिवशी महिला बालकल्याण, कृषी, सार्वजनिक बांधकाम उत्तर व दक्षिण, ग्रामीण पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे आदी सहा विभागातील ५० कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. जि. प. च्या मुख्यालयात सकाळी ११ वाजता बदली प्रक्रिया सुरू झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, कॅफो अरुण कोल्हे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी आदिवासी भागातील (पेसा) च्या ४, प्रशासकीय २४, समानीकरण २२ अशा ५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. एकही कर्मचाऱ्याची आपसी बदली झालेली नाही. यंदाच्या बदलीच्या वैशिष्ट्यात आधी पेसामधून बाहेर येणारे, त्यानंतर स्वत:हून पेसात जाणारे, त्यानंतर प्रशासकीय बदल्या, समानीकरण आदी प्रकारात बदल्या करण्यात आल्या. यावेळी आॅनलाईन रिक्त जागांचा तपशील बदली पात्र कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आला. जिल्हास्तरावर संघटनेचे पदाधिकारी असणाऱ्यांना बदलीत सवलत मिळाली आहे. यावेळी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी) आरोग्य व पशुसंवर्धनच्या कर्मचाऱ्यांचे लक्षबांधकाम उत्तर आणि दक्षिण विभागातील १२, महिला बालकल्याण विभागातील ८, पाणी पुरवठा आणि लघु पाटबंधारे विभागातील ९, कृषी ४, अर्थ विभागात १५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मंगळवारी आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.