शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

सहा विभागातील ५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: May 9, 2016 23:48 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे दिवसभर जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठाण मांडून होते.

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे दिवसभर जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठाण मांडून होते. पहिल्या दिवशी महिला बालकल्याण, कृषी, सार्वजनिक बांधकाम उत्तर व दक्षिण, ग्रामीण पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे आदी सहा विभागातील ५० कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. जि. प. च्या मुख्यालयात सकाळी ११ वाजता बदली प्रक्रिया सुरू झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, कॅफो अरुण कोल्हे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी आदिवासी भागातील (पेसा) च्या ४, प्रशासकीय २४, समानीकरण २२ अशा ५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. एकही कर्मचाऱ्याची आपसी बदली झालेली नाही. यंदाच्या बदलीच्या वैशिष्ट्यात आधी पेसामधून बाहेर येणारे, त्यानंतर स्वत:हून पेसात जाणारे, त्यानंतर प्रशासकीय बदल्या, समानीकरण आदी प्रकारात बदल्या करण्यात आल्या. यावेळी आॅनलाईन रिक्त जागांचा तपशील बदली पात्र कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आला. जिल्हास्तरावर संघटनेचे पदाधिकारी असणाऱ्यांना बदलीत सवलत मिळाली आहे. यावेळी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी) आरोग्य व पशुसंवर्धनच्या कर्मचाऱ्यांचे लक्षबांधकाम उत्तर आणि दक्षिण विभागातील १२, महिला बालकल्याण विभागातील ८, पाणी पुरवठा आणि लघु पाटबंधारे विभागातील ९, कृषी ४, अर्थ विभागात १५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मंगळवारी आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.