शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

जिल्ह्यात प्रतिवर्षी १७०० नागरिकांचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 11:37 IST

जिल्ह्यात प्रतिवर्षी सुमारे १ हजार ७०० नागरिकांचा अपघातात मृत्यू होत असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी माहिती देत अपघातांना अनेक करणे असली तरी रस्ता सुरक्षा महत्वाची असल्याचेही रस्ते सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष गांधी यांनी केले.

अहमदनगर : महामार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा समिती प्राधान्य देणार आहे. यासठी काही काठोर निर्णय घेऊन ठोस पावले उचणार आहोत. जिल्ह्यात प्रतिवर्षी सुमारे १ हजार ७०० नागरिकांचा अपघातात मृत्यू होत असल्याचे खासदार दिलीप गांधी यांनी माहिती देत अपघातांना अनेक करणे असली तरी रस्ता सुरक्षा महत्वाची असल्याचेही रस्ते सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष गांधी यांनी केले. जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समितीची पहिली बैठक खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी ते बोलत होते.बैठकीस खासदार सदाशीव लोखंडे, प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक घनशाम पाटील, उप प्रादेशिक परीवहन अधिकारी दीपक पाटील (नगर) व अशरफ खान (श्रीरामपूर), अधिक्षक अभियंता पी.बी. भोसले उपस्थित होते.गांधी पुढे म्हणाले, रस्ते सुरक्षा समितीची पहिली बैठक संपन्न आहे.  नगर ते टेंभुर्णी मार्गावरून मोठ्या प्रमाणत दिंड्या जात असतात म्हणून हा पालखी मार्ग म्हणून विकसित करायचा आहे.  महामार्गाच्या कडेला झालेल्या अतिक्रमणामुळे अपघात होतात. अधिका-यांचा धाक कमी झाल्याने रस्त्यांवर अतिक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. समिती महामार्गावरील अतिक्रमणे काढण्यास समिती प्राधान्य देणार आहे. नगर शहरातून जाणारे सर्व रस्ते आता राष्ट्रीय महामार्गात वर्ग झाली आहेत. त्यामुळे सर्व रस्ते आता चौपदरी होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक पाहावे. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे यांनीही त्यांच्या मतदार संघातील रस्ते सुरक्षेबाबत उपाय योजना राबवण्याबाबत अधिका-यांना आदेश दिले. प्रारंभी दीपक पाटील यांनी प्रास्ताविकात समितीच्या कामाबद्दल माहिती दिली. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात