शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जिल्ह्यात १३ हजार जण निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:03 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या ...

अहमदनगर : जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (दि. ४) ९ हजार १० जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता ७२१ ग्रामपंचायतीसाठी १३ हजार १९४ जण निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. १५ जानेवारीला मतदान होणार आहे.

जिल्ह्यात ७६७ ग्रामपंचायतीच्या ७ हजार १३४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता ७२१ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ हजार ६४ नामनिर्देशन पत्र ऑनलाईन तर ४ हजार ५७० ऑफलाईन असे एकूण २३ हजार ८०१ ऑनलाईन अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये ६५५ अर्ज बाद झाले, त्यामुळ‌े २३ हजार १४८ अर्ज शिल्लक राहिले होते. त्यापैकी ९ हजार १० जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता १३ हजार १९४ जणांमध्ये आता लढत होणार आहे.

---

तालुकानिहाय निवडणूक

तालुका ग्रा.पं. संख्या उमेदवार संख्या बिनविरोध ग्रा.पं.

अकोले ५२ ५६६ ०

संगमनेर ९० १४८२ ४

कोपरगाव २९ ५९८ ०

श्रीरामपूर २६ ५७७

राहाता १९ ५७० ६

राहुरी ४४ ६६३ ०

नेवासा ५२ १०२० ७

नगर ५६ ११७२ ३

पारनेर ७९ १३५० ९

पाथर्डी ७५ १३२० ३

शेवगाव ४८ ८४३ ०

कर्जत ५४ १००३ २

जामखेड ३९ ७३४ १०

श्रीगोंदा ५८ १०९६ १

एकूण ७२१ १३१९४ ४६

-----------

डमी-नेट फोटो- ०५ ग्रामपंचायत फायनल लिस्ट

इतर फोटो -नेट फोटोत