शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं अध्यात्म हे २४ तास ‘ऑन’ असलं पाहिजे, म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 03:12 IST

लोकांची समस्या ही आहे की, त्यांना नेहमी त्यांच्या आयुष्यात काहीतरी विलक्षण, उत्तम असं घडावं अशी इच्छा असते.

-सद्गुरू जग्गी वासुदेवएकदा काही विद्यार्थी कुठल्यातरी सामाजिक कामासाठी वर्गणी गोळा करता करता गल्लीतल्या एका घराजवळ पोहोचले. त्यांनी दारावर टकटक केली. एका ऐंशी वर्षांच्या आजीने दार उघडलं. आजीने त्यांना आत बोलावलं. विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. त्यांनी आजींना या कार्याला त्या वेगवेगळ््याप्रकारे कशी मदत करू शकतात, हे समजावून सांगितलं आणि मग ते आजींना म्हणाले, ‘तुम्ही सगळी रक्कम लगेच द्यायचीही गरज नाही, तुम्ही तीन वर्षांचा वायदा करू शकता.’ आजी म्हणाल्या, ‘मी या वयात आता कच्ची फळंसुद्धा पिकल्यावर खाईन म्हणून घेत नाही. तीन वर्षांचा वायदा तर शक्यच नाही.’ अध्यात्म मार्गाच्या प्रवाशांनीही असंच असलं पाहिजे. तुम्ही कच्ची केळीसुद्धा विकत घ्यायला कचरलं पाहिजे, तुम्हाला घाई असायलाच हवी! लोकांची समस्या ही आहे की, त्यांना नेहमी त्यांच्या आयुष्यात काहीतरी विलक्षण, उत्तम असं घडावं अशी इच्छा असते. यासाठी सातत्य लागतं, मग प्रगतीही सातत्याने होत जाते व मग काही कालावधीतच तुम्हाला स्वत:मध्ये लक्षणीय फरक जाणवेल. तुम्ही सातत्य मात्र राखलं पाहिजे. तुमचं अध्यात्म हे २४ तास ‘आॅन’ असलं पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे मी कामावर जायचं नाही का? कुटुंबाबरोबर राहायचं नाही का? तर तुम्ही सर्वकाही एक आध्यात्मिक प्रक्रिया बनायचंय. लोकांशी बोलताना, आॅफिसमध्ये काम करताना, प्रत्येक कृती, तुम्ही घेत असलेला प्रत्येक श्वास हे सर्व काहीएक आध्यात्मिक प्रक्रिया बनली पाहिजे. मग तुम्ही पाहाल की, काही महिन्यांतच तुम्ही एका वेगळ््या विश्वात असाल, जिथे तुमच्या अस्तित्वाचा सुगंध सर्वांनाच आनंद देईल. फक्त लोकच नव्हे, तर इतर जीवसृष्टीसुद्धा. अगदी प्राणिमात्र आणि वनस्पतीही तुम्हाला अप्रतिम प्रतिसाद देतील. तुम्ही फक्त सातत्य राखायला हवं. तुम्ही जर आॅन- आॅफ, आॅन-आॅफ असे करत राहिलात, तर मात्र यासाठी अनेक जन्म लागतील.