शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

तुमचं अध्यात्म हे २४ तास ‘ऑन’ असलं पाहिजे, म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 03:12 IST

लोकांची समस्या ही आहे की, त्यांना नेहमी त्यांच्या आयुष्यात काहीतरी विलक्षण, उत्तम असं घडावं अशी इच्छा असते.

-सद्गुरू जग्गी वासुदेवएकदा काही विद्यार्थी कुठल्यातरी सामाजिक कामासाठी वर्गणी गोळा करता करता गल्लीतल्या एका घराजवळ पोहोचले. त्यांनी दारावर टकटक केली. एका ऐंशी वर्षांच्या आजीने दार उघडलं. आजीने त्यांना आत बोलावलं. विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. त्यांनी आजींना या कार्याला त्या वेगवेगळ््याप्रकारे कशी मदत करू शकतात, हे समजावून सांगितलं आणि मग ते आजींना म्हणाले, ‘तुम्ही सगळी रक्कम लगेच द्यायचीही गरज नाही, तुम्ही तीन वर्षांचा वायदा करू शकता.’ आजी म्हणाल्या, ‘मी या वयात आता कच्ची फळंसुद्धा पिकल्यावर खाईन म्हणून घेत नाही. तीन वर्षांचा वायदा तर शक्यच नाही.’ अध्यात्म मार्गाच्या प्रवाशांनीही असंच असलं पाहिजे. तुम्ही कच्ची केळीसुद्धा विकत घ्यायला कचरलं पाहिजे, तुम्हाला घाई असायलाच हवी! लोकांची समस्या ही आहे की, त्यांना नेहमी त्यांच्या आयुष्यात काहीतरी विलक्षण, उत्तम असं घडावं अशी इच्छा असते. यासाठी सातत्य लागतं, मग प्रगतीही सातत्याने होत जाते व मग काही कालावधीतच तुम्हाला स्वत:मध्ये लक्षणीय फरक जाणवेल. तुम्ही सातत्य मात्र राखलं पाहिजे. तुमचं अध्यात्म हे २४ तास ‘आॅन’ असलं पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे मी कामावर जायचं नाही का? कुटुंबाबरोबर राहायचं नाही का? तर तुम्ही सर्वकाही एक आध्यात्मिक प्रक्रिया बनायचंय. लोकांशी बोलताना, आॅफिसमध्ये काम करताना, प्रत्येक कृती, तुम्ही घेत असलेला प्रत्येक श्वास हे सर्व काहीएक आध्यात्मिक प्रक्रिया बनली पाहिजे. मग तुम्ही पाहाल की, काही महिन्यांतच तुम्ही एका वेगळ््या विश्वात असाल, जिथे तुमच्या अस्तित्वाचा सुगंध सर्वांनाच आनंद देईल. फक्त लोकच नव्हे, तर इतर जीवसृष्टीसुद्धा. अगदी प्राणिमात्र आणि वनस्पतीही तुम्हाला अप्रतिम प्रतिसाद देतील. तुम्ही फक्त सातत्य राखायला हवं. तुम्ही जर आॅन- आॅफ, आॅन-आॅफ असे करत राहिलात, तर मात्र यासाठी अनेक जन्म लागतील.