शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उद्धवसेनेनंतर आता मनसेनेही टाकला 'कॅश बॉम्ब'; PWD खात्यात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
2
"रायगडचं चॅलेंज छ.संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं" दानवेंच्या 'कॅश बॉम्ब'वर गोगावलेंची प्रतिक्रिया
3
आता मेड इन इंडिया चिप्स जगभरात धुरळा उडवणार; इंटेल आणि टाटा यांची हा‍तमिळवणी, प्लॅन काय?
4
एव्हिएशन क्षेत्रात मोठी मागणी! कोणत्या एअरलाइनकडे किती पायलट? संसदेत आकडेवारी सादर
5
...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले (Video)
6
तब्बल ९०० वर्ष जुनं शिव मंदिर का बनलं थायलंड अन् कंबोडियातील युद्धाचं कारण? पंतप्रधानांना सोडावी लागली खुर्ची
7
शेअर आहे की सोन्याची खाण! ५ वर्षात १ लाखांचे झाले ₹५.९६ कोटी, कोणता आहे हा स्टॉक?
8
Mahayuti: भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..."
9
ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला IMFने पुन्हा दिले अब्जावंधीचे कर्ज! अटी-नियमही केले आणखी कडक 
11
Stock Market Today: शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण, निफ्टी १०० तर सेन्सेक्स ३०० अंकानी घसरला; 'हे' शेअर्स आपटले
12
शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा
13
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाइन्सच्या जखमेवर मीठ, सरकार उचलणार कठोर पाऊल!
14
सरकारी नोकरी लागताच तो प्रेम विसरला, प्रेयसीला दगा दिला; चिडलेल्या तरुणीने चांगलाच इंगा दाखवला!
15
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
16
Virat Kohli Deal: विराट कोहली चर्चेत... आपला ब्रँड विकून 'या' ठिकाणी करणार ४० कोटींची गुंतवणूक; कोणती आहे ही डील?
17
Nightlife: नाइट लाइफचे धिंडवडे; गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेचे देशात पडसाद उमटले
18
तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर
19
"तू माझी नाहीस, तर कुणाची होऊ देणार नाही"; गर्लफ्रेंडचं लग्न मोडण्यासाठी बॉयफ्रेंडनं केलं असं काही की…
20
लपाछपीचा खेळ आठ वर्षीय मुलाच्या बेतला जिवावर; चार दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग - जीवन एक चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 07:37 IST

नेहमीच असे मानले जाते की, कार्यकारण भावाला एक मर्यादा असते. कारण त्यात मेंदूतील विचार हे महत्त्वाचे असतात.

डॉ. मेहरा श्रीखंडेनेहमीच असे मानले जाते की, कार्यकारण भावाला एक मर्यादा असते. कारण त्यात मेंदूतील विचार हे महत्त्वाचे असतात. तो आपल्या पाच कर्मेंद्रियांमध्ये अडकलेला असतो. त्यात बघणे, वास घेणे, स्पर्श करणे, चव घेणे व ऐकणे यांचा समावेश असतो. ज्या वेळी तुमच्या कार्यकारणभावाचा शेवट येतो, तेव्हाही तुम्ही तुमच्या शोधाच्या शेवटापर्यंत आलेला नसता. आपल्या जीवनातील अनेक गोष्टी जरी आपल्या बुद्धीला पटत असल्या, तरीही त्या सत्य आहेत, असे आपणास म्हणता येत नाही. आपण त्या तत्त्वाने खरे आहेत, असे मानतो व अगम्य गोष्टी श्रद्धेवर सोडून देतो.

आपल्यापैकी प्रत्येकात श्रद्धा, ठोस समजुती व आशा असतात, ज्या आपण दुसऱ्यांबरोबर वाटू शकत नाही व त्या आपल्या श्रद्धा आहेत, असे म्हणून त्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. शास्त्राचे मूळ हे सत्यावर आधारित असून जे सत्य नाही ते असत्य मानले जाते, परंतु आपला शोध शास्त्राच्या पलीकडे जावयास हवा. या ग्रहावरील अगणित माणसे त्यांच्या आवाक्याबाहेर असणाºया त्याच्या शक्तीला मान देतात. आपल्या वैदिक ऋचा त्याचे महत्त्व सांगतात व आग, पृथ्वी, वारा, पाऊस, वादळे अशा सर्व नैसर्गिक गोष्टींची पूजा करतात. पृथ्वीवरील प्रत्येक अणूचे जीवन ठरविणारे व संपूर्ण सूर्यमालेत व विश्वात व्यापलेले. त्याचे अस्तित्व आहे हे मानण्याची अनेक कारणे होती. जीवन हाच एक चमत्कार आहे. मनुष्य हाही एक चमत्कार असून, ते एक अतिशय ताकदवान यंत्र आहे. आपल्यात असलेल्या प्रत्येक पेशीतील डी. एन. ए. जो प्रत्येक पेशीकेंद्रात असतो, त्यात मानवाच्या मनाचा वैश्विकतेचा नकाशा असतो, हा पूर्ण चमत्कार घडतो, तो केवळ कल्पनेपलीकडील असतो़ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक