शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आनंद तरंग - जीवन एक चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 07:37 IST

नेहमीच असे मानले जाते की, कार्यकारण भावाला एक मर्यादा असते. कारण त्यात मेंदूतील विचार हे महत्त्वाचे असतात.

डॉ. मेहरा श्रीखंडेनेहमीच असे मानले जाते की, कार्यकारण भावाला एक मर्यादा असते. कारण त्यात मेंदूतील विचार हे महत्त्वाचे असतात. तो आपल्या पाच कर्मेंद्रियांमध्ये अडकलेला असतो. त्यात बघणे, वास घेणे, स्पर्श करणे, चव घेणे व ऐकणे यांचा समावेश असतो. ज्या वेळी तुमच्या कार्यकारणभावाचा शेवट येतो, तेव्हाही तुम्ही तुमच्या शोधाच्या शेवटापर्यंत आलेला नसता. आपल्या जीवनातील अनेक गोष्टी जरी आपल्या बुद्धीला पटत असल्या, तरीही त्या सत्य आहेत, असे आपणास म्हणता येत नाही. आपण त्या तत्त्वाने खरे आहेत, असे मानतो व अगम्य गोष्टी श्रद्धेवर सोडून देतो.

आपल्यापैकी प्रत्येकात श्रद्धा, ठोस समजुती व आशा असतात, ज्या आपण दुसऱ्यांबरोबर वाटू शकत नाही व त्या आपल्या श्रद्धा आहेत, असे म्हणून त्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. शास्त्राचे मूळ हे सत्यावर आधारित असून जे सत्य नाही ते असत्य मानले जाते, परंतु आपला शोध शास्त्राच्या पलीकडे जावयास हवा. या ग्रहावरील अगणित माणसे त्यांच्या आवाक्याबाहेर असणाºया त्याच्या शक्तीला मान देतात. आपल्या वैदिक ऋचा त्याचे महत्त्व सांगतात व आग, पृथ्वी, वारा, पाऊस, वादळे अशा सर्व नैसर्गिक गोष्टींची पूजा करतात. पृथ्वीवरील प्रत्येक अणूचे जीवन ठरविणारे व संपूर्ण सूर्यमालेत व विश्वात व्यापलेले. त्याचे अस्तित्व आहे हे मानण्याची अनेक कारणे होती. जीवन हाच एक चमत्कार आहे. मनुष्य हाही एक चमत्कार असून, ते एक अतिशय ताकदवान यंत्र आहे. आपल्यात असलेल्या प्रत्येक पेशीतील डी. एन. ए. जो प्रत्येक पेशीकेंद्रात असतो, त्यात मानवाच्या मनाचा वैश्विकतेचा नकाशा असतो, हा पूर्ण चमत्कार घडतो, तो केवळ कल्पनेपलीकडील असतो़ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक