शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

आनंद तरंग - जीवन एक चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 07:37 IST

नेहमीच असे मानले जाते की, कार्यकारण भावाला एक मर्यादा असते. कारण त्यात मेंदूतील विचार हे महत्त्वाचे असतात.

डॉ. मेहरा श्रीखंडेनेहमीच असे मानले जाते की, कार्यकारण भावाला एक मर्यादा असते. कारण त्यात मेंदूतील विचार हे महत्त्वाचे असतात. तो आपल्या पाच कर्मेंद्रियांमध्ये अडकलेला असतो. त्यात बघणे, वास घेणे, स्पर्श करणे, चव घेणे व ऐकणे यांचा समावेश असतो. ज्या वेळी तुमच्या कार्यकारणभावाचा शेवट येतो, तेव्हाही तुम्ही तुमच्या शोधाच्या शेवटापर्यंत आलेला नसता. आपल्या जीवनातील अनेक गोष्टी जरी आपल्या बुद्धीला पटत असल्या, तरीही त्या सत्य आहेत, असे आपणास म्हणता येत नाही. आपण त्या तत्त्वाने खरे आहेत, असे मानतो व अगम्य गोष्टी श्रद्धेवर सोडून देतो.

आपल्यापैकी प्रत्येकात श्रद्धा, ठोस समजुती व आशा असतात, ज्या आपण दुसऱ्यांबरोबर वाटू शकत नाही व त्या आपल्या श्रद्धा आहेत, असे म्हणून त्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. शास्त्राचे मूळ हे सत्यावर आधारित असून जे सत्य नाही ते असत्य मानले जाते, परंतु आपला शोध शास्त्राच्या पलीकडे जावयास हवा. या ग्रहावरील अगणित माणसे त्यांच्या आवाक्याबाहेर असणाºया त्याच्या शक्तीला मान देतात. आपल्या वैदिक ऋचा त्याचे महत्त्व सांगतात व आग, पृथ्वी, वारा, पाऊस, वादळे अशा सर्व नैसर्गिक गोष्टींची पूजा करतात. पृथ्वीवरील प्रत्येक अणूचे जीवन ठरविणारे व संपूर्ण सूर्यमालेत व विश्वात व्यापलेले. त्याचे अस्तित्व आहे हे मानण्याची अनेक कारणे होती. जीवन हाच एक चमत्कार आहे. मनुष्य हाही एक चमत्कार असून, ते एक अतिशय ताकदवान यंत्र आहे. आपल्यात असलेल्या प्रत्येक पेशीतील डी. एन. ए. जो प्रत्येक पेशीकेंद्रात असतो, त्यात मानवाच्या मनाचा वैश्विकतेचा नकाशा असतो, हा पूर्ण चमत्कार घडतो, तो केवळ कल्पनेपलीकडील असतो़ 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक