शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताची भक्ती न सुटणे हीच खरी श्रद्धा

By appasaheb.patil | Updated: February 15, 2019 14:27 IST

सोलापूर : भगवंताची भक्ती स्वत:च्या सुखासाठी, स्वार्थासाठी न करता भगवंतासाठीच करावी. प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताची भक्ती न सुटणे हीच खरी ...

ठळक मुद्देपर्ल गार्डन येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीतर्फे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञसती चरित्र, ध्रुवाख्यान, भरत चरित्र, अजमिलोद्वार आणि नृसिंह अवतार विस्ताराने सांगितला. 

सोलापूर : भगवंताची भक्ती स्वत:च्या सुखासाठी, स्वार्थासाठी न करता भगवंतासाठीच करावी. प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताची भक्ती न सुटणे हीच खरी श्रद्धा होय, असे प्रतिपादन आचार्य किशोरजी व्यास यांनी केले. 

पर्ल गार्डन येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीतर्फे  आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञामध्ये बोलत असताना आचार्य किशोरजी व्यास यांनी वरील प्रतिपादन केले़ यात त्यांनी सती चरित्र, ध्रुवाख्यान, भरत चरित्र, अजमिलोद्वार आणि नृसिंह अवतार विस्ताराने सांगितला. 

आचार्य किशोरजी व्यास म्हणाले, न मागता तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न किंवा रुग्णाची सुश्रुषा करावी, परंतु न मागता आत्मज्ञान कोणालाही देऊ नये, अशी शिकवण भागवतात आहे. जगातील प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे. काहींना मानसन्मान, संपत्ती, जमीनजुमला नको असेल परंतु त्यांना त्यांच्या व्याख्येत बसणारे सुख नक्की हवे असते. आनंदाचा मूळ स्रोत आपल्या अंतरंगात असतो. जसा प्रकाशाशिवाय सूर्य असत नाही. तसा आनंदाशिवाय माणूस असत नाही. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती हाच सर्वोत्तम मार्ग आहे. जग कसेही वागले तरीहीप्रतिकार करण्याची क्षमता असूनही ते विसरून शांत राहता येणे हे संतांचे वैशिष्ट्य असते. समाजातील अनेकांकडून यातना सोसाव्या लागूनही संत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वकल्याणाची प्रार्थना केली, असेही आचार्य किशोरजी व्यास यांनी सांगितले.

 कलियुगातही वेदांचे रक्षण व्हावे असे विचार महर्षी वेदव्यास यांनी केला. कलियुगात धारणाशक्ती कमी होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी मार्गदर्शन केले. प्रगतीच्या गप्पा आपण मारतो. परंतु समाजाची अधोगतीच अधिक होत आहे. खाण्यापेक्षा औषधांचा खर्च अधिक होण्याला आपण प्रगती संबोधत आहोत.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक