शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

परमात्म्याशी नाळ जुळल्यास आयुष्याचा कायापालट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 13:14 IST

चातुर्मास विशेष...

जीवनात खºया अर्थाने तरायचे असेल तर धर्मकार्यात सहभागी होऊन परमात्म्याशी नाळ जुळेल असे वर्तन केल्यास आयुष्याचा कायापालट होईल. गुरूचरणी, परमात्म्याच्या चरणी लीन व्हा, गुरूच्या सान्निध्यातच आत्मिक आनंदाची प्राप्ती होते.  सत्य म्हणजे धर्म, प्रकाश व सुख होय तर असत्य म्हणजे अधर्म,  अंध:कार, दु:ख होय. म्हणून सदैव सत्य मार्गाने चाला. अ  म्हणजे अज्ञान, अंध:कार, अहंकार नको. अहंकाररूपी अंध:कारात भरकटू नका. भौतिक सुखाच्या मागे न लागता गुरू आणि परमात्म्याच्या चरणी समर्पित व्हा.  स्वामीसेवेतच आनंद आहे, आत्मिक आनंद प्राप्त होईल. यासाठी मुनीजींन ी जंबू राजकुमाराने सर्व सुखांचा त्याग केल्याचे उदाहरण दिले.

जीवनात जर तुम्हाला खºया अर्थाने तरायचे असेल तर धर्मकाळात सहभागी व्हा, आपली नाळ एकदा परमात्म्याशी जोडली गेली तर खºया अर्थाने आपले जीवन सुधारेल, इतरांवर आपला  प्रभाव पडेल. जीवदयेसाठी सर्वस्व अर्पण केलेल्या चंपकशेठ चरित्रावर त्यांनी प्रकाश टाकला. जंबूकुमारने एकाच दिवसात ५२७ जणांंना दीक्षा घेण्यास प्रवृत्त केल्याचे गौतममुनीजी म.सा. म्हणाले. - गौतममुनीजी म.सा.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक