शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पळे तो परतो लाहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 05:04 IST

घरातून बाहेर पाऊल टाकताच शत्रू तयार असतात. म्हणून घरातच बसणार? ज्या त्रासामुळे तुम्ही पळ काढता, त्याला संयम व निर्भयाने तोंड का देत नाही?

- बा.भो. शास्त्रीघरातून बाहेर पाऊल टाकताच शत्रू तयार असतात. म्हणून घरातच बसणार? ज्या त्रासामुळे तुम्ही पळ काढता, त्याला संयम व निर्भयाने तोंड का देत नाही? अडचणी अनेक असून शकतात, बिमारी, बदनामी, अपयश, आर्थिक टंचाई म्हणून आत्मघातकी विचार करून ध्येय पतित व्हायचं? सुंदर जीवनातून पळ काढणं हे नामर्दपणाचं लक्षण आहे. हे सूत्र बुद्धीला अभयाच्या जागेवर स्थिर करतं. निश्चयाचं बळ देतं, उमेद वाढवितं. जीवन हा संग्राम आहे. चांगल्या रोडला गतिरोधक व चांगल्या माणसाला विरोधक असतातच. बाहेर माणसं आत विकार हा लढा चालतच असतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंगअंतर्बाह्य जग आणि मन’कुठल्याही स्थितीत निश्चय व योग्य नियोजन असलं की, माणूस परिस्थितीवर मात करू शकतो. अर्जुन असाच घाबरला होता. युद्ध सोडून पळतो म्हणाला. हताश होऊन मटकन रथात बसला. श्रीकृष्णाने प्रिय अर्जुनाला एक खरपूस शिवी दिली. ‘क्लैब्य’ म्हटलं. याचा अर्थ मराठीत नपुंसक असा होतो. अर्जुना! तू योद्धा आहेस. पळू नकोस, परत फिर. ‘उत्तिष्ठ’ उठ. ‘युध्यस्व’ हाच गीतेचा संदेश स्वामी साध्या सोप्या मराठीत एकाच सूत्रात सांगतात. कारण आपण सर्वच अर्जुन आहोत. करू की नको, या पेचात आपण नेहमीच असतो. एका बाजूला भावना व दुसऱ्या बाजूला कर्तव्य, इथे आपण उभे असतो. सत्य असत्याच्या गोंधळात सापडतो. गीतेचे संस्कृत श्लोक सामान्य लोकांना कळत नव्हते, म्हणून भाषा बदलून स्वामी गीतार्थ सांगितला. माणूस उभा केला. चालायला गती व विचाराला मती दिली. ती ऊर्जा प्रत्येकात आहे, म्हणूनच ‘पळे तो परतो लाहे.’

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक