शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

पळे तो परतो लाहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 05:04 IST

घरातून बाहेर पाऊल टाकताच शत्रू तयार असतात. म्हणून घरातच बसणार? ज्या त्रासामुळे तुम्ही पळ काढता, त्याला संयम व निर्भयाने तोंड का देत नाही?

- बा.भो. शास्त्रीघरातून बाहेर पाऊल टाकताच शत्रू तयार असतात. म्हणून घरातच बसणार? ज्या त्रासामुळे तुम्ही पळ काढता, त्याला संयम व निर्भयाने तोंड का देत नाही? अडचणी अनेक असून शकतात, बिमारी, बदनामी, अपयश, आर्थिक टंचाई म्हणून आत्मघातकी विचार करून ध्येय पतित व्हायचं? सुंदर जीवनातून पळ काढणं हे नामर्दपणाचं लक्षण आहे. हे सूत्र बुद्धीला अभयाच्या जागेवर स्थिर करतं. निश्चयाचं बळ देतं, उमेद वाढवितं. जीवन हा संग्राम आहे. चांगल्या रोडला गतिरोधक व चांगल्या माणसाला विरोधक असतातच. बाहेर माणसं आत विकार हा लढा चालतच असतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंगअंतर्बाह्य जग आणि मन’कुठल्याही स्थितीत निश्चय व योग्य नियोजन असलं की, माणूस परिस्थितीवर मात करू शकतो. अर्जुन असाच घाबरला होता. युद्ध सोडून पळतो म्हणाला. हताश होऊन मटकन रथात बसला. श्रीकृष्णाने प्रिय अर्जुनाला एक खरपूस शिवी दिली. ‘क्लैब्य’ म्हटलं. याचा अर्थ मराठीत नपुंसक असा होतो. अर्जुना! तू योद्धा आहेस. पळू नकोस, परत फिर. ‘उत्तिष्ठ’ उठ. ‘युध्यस्व’ हाच गीतेचा संदेश स्वामी साध्या सोप्या मराठीत एकाच सूत्रात सांगतात. कारण आपण सर्वच अर्जुन आहोत. करू की नको, या पेचात आपण नेहमीच असतो. एका बाजूला भावना व दुसऱ्या बाजूला कर्तव्य, इथे आपण उभे असतो. सत्य असत्याच्या गोंधळात सापडतो. गीतेचे संस्कृत श्लोक सामान्य लोकांना कळत नव्हते, म्हणून भाषा बदलून स्वामी गीतार्थ सांगितला. माणूस उभा केला. चालायला गती व विचाराला मती दिली. ती ऊर्जा प्रत्येकात आहे, म्हणूनच ‘पळे तो परतो लाहे.’

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक